सायकलचा आधार, भविष्याला आकार; पुणे जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम

12 महिने ago

ग्रामीण विद्यार्थिनींसाठी दिलासा ठरणारी ‘सायकल बँक’ योजना सुरू शिरूर (अरुणकुमार मोटे): पुणे जिल्हा परिषदशिक्षण विभागाच्या वतीने ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थिनींसाठी…

शिरूरमध्ये महिला व तीन वर्षांचा मुलगा बेपत्ता; पतीने दिली शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार

12 महिने ago

शिरूर ( अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील शिवरत्न सोसायटी, शिक्षक कॉलनी येथून एका महिलेने आपल्या तीन वर्षांच्या मुलासह कोणतीही पूर्वसूचना न…

महसूल सप्ताहात जनतेसाठी उपयुक्त उपक्रमांची रेलचेल – शिरूर तहसील प्रशासनाचा पुढाकार

12 महिने ago

शिरूर (अरुणकुमार मोटे):शिरूर तालुका प्रशासनाच्या वतीने दिनांक १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट २०२५ दरम्यान ‘महसूल सप्ताह’ साजरा करण्यात येत असून,…

शेतकऱ्यांना एक वर्षाची कर्जमाफी देणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

12 महिने ago

नाशिक: संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची मागणी महाराष्ट्रातील एकटविलेल्या सर्व सामाजिक संघटनांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यावर शेतकऱ्यांना एक…

रतन टाटांच्या काळात जे घडलं नाही, ते आता घडणार

12 महिने ago

मुंबई: दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांनी समुहाला मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. टाटा समुह नेहमीच आपल्या तत्वांवर चालत आला आहे.…

त्यांना मी कधीच मनापासून माफ करणार नाही अस नरेंद्र मोदी का म्हणाले होते

12 महिने ago

मुंबई: मालेगाव बॉम्बस्फोटात प्रकरणात माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह सर्व ७ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. एनआयएच्या…

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील निकालावर मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया…

12 महिने ago

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात मुंबई एनआयए न्यायालयाने दिलेल्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपल्या…

तुमच्या घरात First Aid बॉक्स आहे ना, आणीबाणीच्या काळात प्रथमोपचार डब्यात पाहा काय असणं मस्ट

12 महिने ago

युद्धाच्या बातम्या वाचून ताण येतो, भीती वाटते. सरकारही मॉक ड्रिल करत आपल्याला सतर्क रहायला शिकवते आहेच. मात्र त्यासोबतच विचार केला…

रोज डोकं दुखत, दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर; या ५ गंभीर आजारांचा धोका

12 महिने ago

डोकेदुखी ही आता गंभीर समस्या राहिलेली नाही. दररोज एक ना एक व्यक्ती डोकेदुखीची तक्रार करत असल्याचं आढळून येतं. कधीकधी डोकेदुखी…

भूक लागल्यावर फक्त मिंटची गोळी खाल्ल्यानं वजन कमी होतं का

12 महिने ago

रोजचे धकाधकीचे जीवन आणि अनियमित जीवनशैली यांमुळे लोकांचे वजन झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अत्यंत कमी वयामध्ये वेगवेगळे आजारदेखील निर्माण होत…