झोपताना डोक्यात अनेक विचार येतात, भरकटलेलं मन शांत करण्यासाठी करा ‘या’ सोप्या गोष्टी

1 वर्ष ago

अनेक लोकांना वेगवेगळ्या कारणांनी रात्री झोप न येण्याची समस्या होते. जास्तीत जास्त लोकांना रात्री झोपेवेळी मनात वेगवेगळे विचार येतात, त्यामुळेही…

रात्री फळं खावीत की नाही, जाणून घ्या फळं खाण्याची योग्य वेळ

1 वर्ष ago

फळं खाणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. नियमितपणे वेगवेगळ्या फळांचं सेवन करण्याचा आणि ज्यूस पिण्याचा सल्ला एक्सपर्ट देत असतात. पण फळं…

गरम पाणी पिण्याचे अनेक फायदे

1 वर्ष ago

सकाळी गरम पाणी पिणे आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे. गरम पाणी फक्त वजनच कमी करत नाही तर ह्याचे बाकीचे अनेक फायदे…

तुमचंही सतत डोकं दुखत असेल तर वेळीच व्हा सावध; या गंभीर आजाराचा वाढू शकतो मोठा धोका

1 वर्ष ago

वारंवार डोकेदुखीकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. हे ब्रेन ट्यूमरचं लक्षण असू शकतं. आकडेवारीनुसार, ब्रेन ट्यूमरमुळे दरवर्षी सुमारे २.५ लाख…

चक्क चहा पिऊन होईल अ‍ॅसिडीटी कमी एकदा पिऊन तर पाहा हर्बल टीचे ‘हे’ ४ प्रकार…

1 वर्ष ago

आपल्यापैकी बऱ्याच जणांना अ‍ॅसिडीटीची समस्या कायम सतावते. अ‍ॅसिडीटी म्हणजे काय हे ज्यांना होते त्यांनाच कळते. छातीत होणारी जळजळ, मळमळ आणि…

शिरूर तालुक्यातील त्या भागात एकाच रात्री पाच शेतकऱ्यांच्या कृषी पंप व केबलची चोरी

1 वर्ष ago

शेतकऱ्यांची पोलिसांना गांभीर्याने तपास करण्याची मागणी शिरूर (अरुणकुमार मोटे): बेट भागात विद्युत मोटार चोरटयांनी पुन्हा एकदा धुमाकुळ घातला असून एकाच…

शिरूर -श्रीगोंदा तालुक्याच्या शिवेवर झालेल्या निर्घुण खुणाची अद्याप उकल होईना…

1 वर्ष ago

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर -श्रीगोंदा तालुक्याच्या शिवेवर दाणेवाडी परीसरात एकाचा निर्घुण खून झाला असून यात एका तरुणाचे शीर धडा वेगळे…

माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हातून समाजाची सेवा सातत्याने घडत राहावी

1 वर्ष ago

ठाणे: माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हातून सातत्याने अशीच समाजाची सेवा घडत राहावी, अशी प्रार्थना मी ईश्वरचरणी करतो, असे…

कैलास नागरेंना आत्महत्या करायला भाग पाडणा-या प्रशासकीय अधिका-यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करा

1 वर्ष ago

बुलढाण्यातील तरुण शेतकरी कैलास नागरेची आत्महत्या हा भाजपा युती सरकारने घेतलेला बळी; हर्षवर्धन सपकाळ मुंबई: राज्यातील भाजप महायुतीचे सरकार हे…

महाराष्ट्राला मद्यनीती आणि तंबाखूमुक्तीची गरज आहे

1 वर्ष ago

वैद्यक क्षेत्रातील संशोधक दांपत्य डॉ. राणी आणि डॉ. अभय बंग यांना २०२४ चा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार प्रदान मुंबई: जो…