महाराष्ट्र

आता तलाठ्यांकडे जाण्याची कटकट संपली! जमिनीसंबंधित हे ११ कागदपत्रे घरबसल्या मिळणार

औरंगाबाद: शेतकरी आणि नागरिकांसाठी महसूल विभागाने एक अत्यंत दिलासादायक पाऊल उचलले आहे. शासनाच्या ई-हक्क प्रणालीमुळे जमिनीशी संबंधित महत्त्वाचे ११ कागदपत्रे…

4 महिने ago

महिला सरपंचांच्या नावावर पतीचा कारभार आता चालणार नाही

औरंगाबाद: ग्रामपंचायतींमध्ये महिला सरपंच निवडून आल्यानंतरही प्रत्यक्षात त्यांचा कारभार त्यांचे पतीच पाहत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळते. या 'सरपंच…

4 महिने ago

अदानींची प्रगती दाखवून मराठी माणसांचे प्रश्न कसे सुटणार

शिवसेना प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी राज ठाकरेंवर खरमरीत टीका ठाणे: मुंबई महापालिका निवडणूक आणि मराठी माणसांच्या प्रश्नांवर कोणतीही योजना सादर…

4 महिने ago

ही सभा प्रचाराची नाही, विजयाची नांदी आहे

शिवसेनेच्या धनुष्यबाणासाठी १५ जानेवारीला मतदानाचे आवाहन मीरा भाईंदर: "मीरा भाईंदरवर बाळासाहेबांचे प्रेम होते. मुंबई भगवी आहे, ठाणे भगवे आहे आणि…

4 महिने ago

शिवसेना–भाजप–रिपाईला बहुमत द्या, महापालिकेवर भगवा फडकवा

मुंबईचा थांबलेला विकास पुन्हा सुरू; घर, रस्ते आणि योजनांवर शिंदेंचा ठाम भर मुंबई: विकास हाच आमचा केंद्रबिंदू असून मुंबईचा रखडलेला विकास…

4 महिने ago

पेट्रोल पंप कसा सुरू कराल? गुंतवणूक किती, कसा मिळवाल परवाना आणि मग बक्कळ नफा

औरंगाबाद: स्वतःचा मोठा, विश्वासार्ह आणि कायम चालणारा व्यवसाय सुरू करायचा विचार करताय का? एकदा उभा केला की वर्षानुवर्षे स्थिर उत्पन्न…

4 महिने ago

बिडकीन डीएमआयसीसाठी एप्रिलपासून ८ हजार एकर जमिनीचे संपादन…

औरंगाबाद: छत्रपती संभाजीनगरमधील ऑरिक सिटीच्या विकासाला आता मोठी गती मिळणार आहे. शेंद्रा आणि बिडकीन या दोन्ही औद्योगिक पट्ट्यांमध्ये गुंतवणुकीचा ओघ…

4 महिने ago

बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे हॉल तिकीट ‘या’ दिवसापासून मिळणार

औरंगाबाद: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) फेब्रुवारी–मार्चमध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी बारावीचे प्रवेशपत्र येत्या सोमवारपासून, म्हणजेच १२…

4 महिने ago

कुर्ल्यातील वाॅर्ड क्रमांक १६७ मधून महायुतीचा उमेदवार हद्दपार

मुंबई: राज्यातील २९ महानगरपालिकेचा निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आला असतानाच मुंबई महानगरपालिकेची सत्ता ताब्यात घेण्याचा निर्धार करणा-या भाजप -शिवसेना महायुतीला…

4 महिने ago

कोल्हापूरचा १५ वर्षांचा वनवास दूर करत परिवर्तन घडवा

कोल्हापूर मधील महायुतीच्या सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विजयाचा निर्धार कोल्हापूर: कोल्हापूरकर नागरिकांना काँग्रेसच्या १५ वर्षांच्या राजवटीत भोगावा लागलेला वनवास…

4 महिने ago