महाराष्ट्र

दक्षिण मुंबईमधील गिरगावात स्थिरावली श्री. स्वामी समर्थ धुलेवा हाईट्स एक आदर्श वसाहत

तळेरे: मुंबई मधील दक्षिण मुंबईत एक नव्या रूपाने श्री. स्वामी समर्थ धुलेवा हाईट्स ही अत्यंत आदर्श वसाहत प्रस्थापित झाली आहे.…

8 महिने ago

आई-बाबा, मी थकलोय! युट्यूबवर व्हिडिओ बनवला अन् वडिलांसमोर मुलानी गळा चिरला…

उत्तराखंड: उत्तराखंडमधील हल्द्वानी येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका २४ वर्षीय तरुणाने त्याच्या वडिलांसमोर चाकूने गळा चिरून…

8 महिने ago

डोळा लागला अन् घात झाला; PSI अश्विनीचा मृत्यू कसा झाला

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) २०२३ मधील पोलिस उपनिरीक्षक (PSI) परीक्षेत मुलींमध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळवणारी अश्विनी बाबुराव केदारी (वय…

8 महिने ago

शिंदे धमाका करण्याच्या तयारीत; ठाकरेंना धास्ती, देवाभाऊंना त्यांच्याच स्टाईलनं मेसेज

नवी दिल्ली: उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. थोड्याच वेळात मतदान पूर्ण मतमोजणीला सुरुवात होईल. एनडीएचे सी. पी. राधाकृष्णन विरुद्ध…

8 महिने ago

नमो शेतकरी योजनेचे 2000 रु. शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; तुमच्या खात्यात आले की नाही

औरंगाबाद: शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमुळे शेतकऱ्यांना थेट खात्यात पैसे मिळतात. पण अनेकांना…

8 महिने ago

राजुरा मतदारसंघातील मतचोरी प्रकरणी एका महिन्यात कारवाई करा अन्यथा…

महादेवपुरा मतदारसंघाप्रमाणे चंद्रपुरातील राजुरामध्येही मतचोरी, FIR दाखल पण अद्याप चौकशी नाही मुंबई: भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाच्या मदतीने हातात हात…

8 महिने ago

जनसुरक्षा विधेयकाविरोधात काँग्रेससह विरोधी पक्षांचे उद्या बुधवार दिनांक १० सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

मुंबई: राज्यातील भारतीय जनता पक्ष युती सरकारने शहरी नक्षलवादाचा बिमोड करण्याच्या नावाखाली आणलेल्या जनसुरक्षा विधेयकाविरोधात विरोध पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली…

8 महिने ago

राज्यातील दीड लाख शिक्षकांचा पगार धोक्यात! कागदपत्रे अपलोडसाठी १५ सप्टेंबरची मुदत

औरंगाबाद: राज्यातील शाळांमध्ये कार्यरत असलेल्या दीड लाख शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. शालेय शिक्षण विभागाने कागदपत्रे अपलोड न…

8 महिने ago

ई-वाहन क्रांती म्हणजे स्वच्छ, निरोगी आणि आर्थिक दृष्ट्या समृद्ध मुंबईची निर्मिती

मुंबई: ई-वाहन क्रांती म्हणजे केवळ वाहतूक क्षेत्रातील बदल नसून, स्वच्छ, निरोगी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम मुंबईच्या निर्मितीचा मार्ग आहे.पर्यावरणपुरक नव्या मुंबईची…

8 महिने ago

…तर शिक्षकांना राजीनामा द्यावा लागणार; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

औरंगाबाद: खडतर शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. परिश्रम, सखोल अभ्यास, नियोजन आणि कुशाग्र…

8 महिने ago