पार्ले-जीचा जन्मस्थान असलेली विलेपार्ले फॅक्टरी जमीनदोस्त होणार

३,९६१ कोटींचा पुनर्विकास प्रकल्प; पार्लेकरांसाठी भावनिक निरोप मुंबई: अगदी शहरांपासून गावातल्या शेवटच्या घरापर्यंत पोहोचलेलं, पिढ्यान्‌पिढ्या चहाच्या कपासोबत नातं जपणारं पार्ले-जी बिस्कीट…या बिस्किटांचा जन्म ज्या विलेपार्ल्यात झाला, ती ऐतिहासिक जागा आता इतिहासजमा होणार आहे. मुंबईतील विलेपार्ले येथील पार्ले-जी बिस्किट फॅक्टरीच्या जागेवर भव्य व्यावसायिक पुनर्विकास प्रकल्प राबवण्यात येणार असून, लवकरच या इमारतीचं पाडकाम सुरू होणार आहे. गेल्या […]

अधिक वाचा..

अवैध गॅस रिफिलींग, ऑनलाईन बिंगो जुगार व देशी दारू अड्यांवर LCB ची एकाच दिवशी मोठी कारवाई

4 गुन्हे दाखल, 7 आरोपींवर कारवाई; 3 लाख 32 हजारांचा मुद्देमाल जप्त नगर: अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांनी दिलेल्या स्पष्ट आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) जिल्ह्यात विविध ठिकाणी एकाच दिवशी छापे टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ऑनलाईन बिंगो जुगार, अवैध गॅस रिफिलींग तसेच अवैध […]

अधिक वाचा..

काँग्रेसमध्ये कोणताही वाद नाही, काँग्रेसचा महापौर बनवण्यासाठी शिवसेना वंचित व मित्रपक्षांशी चर्चा सुरु

मुंबईत बिहार भवन तर पाटण्यात महाराष्ट्र भवन का नाही. जात, धर्म, भाषा व प्रांत मुदद्यावर राजकारण करण्याचा भाजपाचा अजेंडा मुंबई: महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाला जनतेने राज्यात तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनवले असून सर्वात मोठा विरोधी पक्ष बनवले आहे. आता चंद्रपूर, लातूरसह इतर शहरातील महापौरपदासाठी काम सुरु आहे. चंद्रपूरमध्ये पक्षात कोणताच वाद नाही, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार […]

अधिक वाचा..

‘मुंब्रा हिरवा करू’ वक्तव्यावरून राजकीय वाद! AIMIM नगरसेविका सहर शेख अडचणीत

मुंब्रा: ठाणे महानगरपालिकेच्या वार्ड क्रमांक ३० मधून निवडून आलेल्या AIMIM पक्षाच्या नव्या नगरसेविका सहर शेख यांच्या विजय भाषणातील “पुढील पाच वर्षांत संपूर्ण मुंब्रा हिरवा करू” या वक्तव्यावरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विविध राजकीय पक्षांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. २२ वर्षीय सहर शेख यांनी निवडणूक विजयाच्या आनंदात […]

अधिक वाचा..

लोखंडवाला गोळीबार प्रकरण! अभिनेता केआरके अटकेत, पोलिसांकडून चौकशी सुरू

मुंबई: अंधेरीतील वर्सोवा–लोखंडवाला परिसरात झालेल्या गोळीबाराच्या घटनेने पुन्हा एकदा खळबळ उडाली असून, या प्रकरणात बॉलिवूड अभिनेता आणि वादग्रस्त रिव्ह्यूअर कमाल आर खान (KRK) याला पोलिसांनी अटक केली आहे. काल मध्यरात्री अंधेरी परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक चौकशीनंतर त्याचा या घटनेतील सहभाग निष्पन्न झाल्याचा पोलिसांचा दावा आहे.या घटनेमुळे लोखंडवाला परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, फिल्म […]

अधिक वाचा..

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय

तक्रारींसाठी ‘181’ हेल्पलाईन सुरू मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. योजनेशी संबंधित तक्रारी, शंका तसेच e-KYC मधील त्रुटी दूर करण्यासाठी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ‘181’ हा विशेष हेल्पलाईन क्रमांक जाहीर केला आहे. एका कॉलवर तोडगा e-KYC करताना झालेल्या चुका तांत्रिक कारणांमुळे थांबलेले हप्ते अर्जातील […]

अधिक वाचा..

एसटी प्रवाशांसाठी सतर्कतेचा इशारा: बनावट अपंग ओळखपत्र धारण करणाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार

सवलतीचा गैरफायदा करणाऱ्यांना आता फक्त प्रवासाची सवलत नाही, तर गुन्हाही भोगावा लागू शकतो सोलापुर: राज्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवाशांसाठी मोठा इशारा जारी झाला आहे. बनावट वैश्विक अपंग ओळखपत्र (यूडीआयडी) घेऊन प्रवास सवलतीचा गैरफायदा करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार आहे. दिव्यांग नसतानाही बनावट यूडीआयडी मिळवून प्रवास करणाऱ्यांना आता फक्त सवलत नाही तर गुन्हाही भोगावा लागू शकतो. […]

अधिक वाचा..

दुष्काळातही शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग! शेतात फक्त ८० रोपं लावली, अन् वर्षाला करतोय १२ लाखांची कमाई

बीड: बदलत्या काळात शेतीचे स्वरूप झपाट्याने बदलत असून, अनेक शेतकरी पारंपारिक पिकांना फाटा देत नगदी आणि कमी जोखमीच्या पिकांकडे वळत आहेत. फक्त पारंपारिक शेतकरीच नव्हे, तर सुशिक्षित तरुणही आता शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहू लागले आहेत. वाढते उत्पादन खर्च, अनिश्चित हवामान आणि पाण्याची टंचाई यामुळे शेती करणे अधिक आव्हानात्मक बनले असले, तरी योग्य पीक निवड आणि […]

अधिक वाचा..

GST अधिकारी सचिन जाधवर मृत्यू प्रकरणाला नवे वळण; सुसाईड नोटमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव

बीड: बीड येथील वस्तू व सेवा कर (GST) कार्यालयातील अधिकारी सचिन नारायण जाधवर यांच्या मृत्यू प्रकरणाने आता खळबळजनक वळण घेतले आहे. “माझे पती कधीच आत्महत्या करू शकत नाहीत. गेल्या महिनाभरापासून त्यांना सातत्याने मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले,” असा गंभीर आरोप त्यांच्या पत्नी मयुरी जाधवर यांनी केला आहे.शक्रवारी त्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेत या […]

अधिक वाचा..

निवडणुकीआधी भाजप आमदार अडचणीत! घटस्फोट न घेता दुसऱ्या विवाहाचा आरोप

कोलकाता: पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असतानाच, खडगपूरचे भाजप आमदार आणि प्रसिद्ध बंगाली अभिनेते हिरण चटर्जी मोठ्या वादात सापडले आहेत. घटस्फोट न घेता प्रसिद्ध मॉडेल रितिका गिरी हिच्याशी वाराणसीत दुसरा विवाह केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला असून, याप्रकरणी कोलकाता पोलिसांनी गुन्हा दाखल (FIR) केला आहे. वाराणसीत विवाहाचे फोटो व्हायरल हिरण चटर्जी आणि रितिका […]

अधिक वाचा..