औरंगाबाद: कुणबी जात प्रमाणपत्र हे शिक्षण, नोकरी, शिष्यवृत्ती आणि शासकीय योजना यांचा लाभ घेण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. महाराष्ट्रात कुणबी जात…
हायप्रोफाईल लफड्याचा भयंकर शेवट धूमनगंज: भाजप नेता रणधीर सिंह यादवच्या हत्येनंतर प्रेमप्रकरणाचा ट्रँगल समोर आला आहे. रणधीरचे हत्येतील मुख्य आरोपी…
औरंगाबाद: राज्यातील ग्रामीण भागातील सर्व रस्त्यांना कोड देण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाणं सोपं होणार…
मुंबई: मराठा समाजाच्या आरक्षणासाठीचा लढा यशस्वी ठरला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाने सरकारला मागण्या मान्य करण्यास भाग पाडले.…
औरंगाबाद: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटी कौन्सिलच्या 56व्या बैठकीनंतर ऐतिहासिक घोषणा केली असून 22 सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू…
नवी दिल्ली: भारत राष्ट्र समितीच्या (BRS) निलंबित नेत्या के. कविता यांनी आपले कुटुंब आणि पक्षात सुरू असलेल्या कथित कटांबाबत माध्यमांमध्ये…
मुंबई: मराठा आरक्षण उपसमिती पाठोपाठ आता ओबीसी समाजासाठीही उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी याबाबतची माहिती दिली.…
मुंबई: मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने जीआर काढलाय. त्याच्या विरोधात आता ओबीसी समाज हा आक्रमक झाला आहे. आता वकील गुणरत्न…
मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या मंत्रिमंडळ बैठकीत १४ मोठे निर्णय घेण्यात आले…
पुणे: नाशिक फाटा ते राजगुरुनगर (खेड) हा ३० किलोमीटर लांबीचा पुणे-नाशिक महामार्ग उन्नत होणार आहे. त्यामुळे सध्या या मार्गादरम्यान प्रवासासाठी…