कुणबी प्रमाणपत्र कसे काढावे? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस

औरंगाबाद: कुणबी जात प्रमाणपत्र हे शिक्षण, नोकरी, शिष्यवृत्ती आणि शासकीय योजना यांचा लाभ घेण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. महाराष्ट्रात कुणबी जात OBC प्रवर्गात मोडते. ऑनलाइन पद्धत (आपले सरकार पोर्टल) वेबसाइट: aaplesarkar.mahaonline.gov.in प्रक्रिया “नवीन नोंदणी” करा लॉगिन करून “महसूल विभाग → जात प्रमाणपत्र” निवडा अर्ज भरून माहिती द्या. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. शुल्क भरा. अर्ज सबमिट करून […]

अधिक वाचा..

दहा वर्षांपासून जिगरी दोस्त! बायको रंगेहाथ सापडताच डॉक्टरकडून बायकोसह भाजप नेत्याची निर्घृण हत्या

हायप्रोफाईल लफड्याचा भयंकर शेवट धूमनगंज: भाजप नेता रणधीर सिंह यादवच्या हत्येनंतर प्रेमप्रकरणाचा ट्रँगल समोर आला आहे. रणधीरचे हत्येतील मुख्य आरोपी डॉ. उदयची पत्नी अंजलीशी प्रेमसंबंध होते. रणधीर दरमहा बँक खात्यातून एक निश्चित रक्कम अंजलीला ट्रान्सफर करत असे. अंजलीने ही रक्कम तिच्या गरजांसाठी खर्च करत होती. पोलिसांनी डॉ. उदय, त्यांची पत्नी अंजली आणि मित्र रणधीर यांच्या […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेत, शिव व पाणंद रस्त्यांना मिळणार विशिष्ट क्रमांक आता वाद टळणार

औरंगाबाद: राज्यातील ग्रामीण भागातील सर्व रस्त्यांना कोड देण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाणं सोपं होणार तसेच वाद संपुष्टात येणार. कोणते रस्ते समाविष्ट ग्रामीण रस्ते – गाव ते गाव जोडणारे हद्दीचे रस्ते – ग्रामसीमा जोडणारे गाडी मार्ग (१६ ते २१ फूट रुंदी) पाय मार्ग (८ ¼ फूट रुंदी) शेतावर जाणारे पायमार्ग […]

अधिक वाचा..

मराठा आरक्षणाचे संपूर्ण श्रेय देवेंद्र फडणवीसांचे, चक्क ठाकरे गटाने केले कौतुक

मुंबई: मराठा समाजाच्या आरक्षणासाठीचा लढा यशस्वी ठरला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाने सरकारला मागण्या मान्य करण्यास भाग पाडले. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संयमपूर्ण नेतृत्वाचे कौतुक केले आहे. मात्र, त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अनुपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जरांगे यांच्या आंदोलनाने […]

अधिक वाचा..

GST मोठा निर्णय! 12 आणि 28% रद्द, आता फक्त 5 आणि 18% GST; ‘या’ वस्तू स्वस्त होणार

औरंगाबाद: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटी कौन्सिलच्या 56व्या बैठकीनंतर ऐतिहासिक घोषणा केली असून 22 सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार आहेत. म्हणजेच 12% आणि 28% स्लॅब संपुष्टात आले आहे. आता जाणून घ्या कोणत्या वस्तू-सेवा स्वस्त झाल्या आहेत. 5% जीएसटीमध्ये स्वस्त झालेल्या वस्तू हेअर ऑईल, शॅम्पू, टूथपेस्ट, टॉयलेट सोप, टूथब्रश, शेव्हिंग क्रीम बटर, तूप, चीज, […]

अधिक वाचा..

भावाने साथ दिली नाही! निलंबनानंतर दुसऱ्याच दिवशी के. कविता यांचा BRS ला ‘जय तेलंगणा

नवी दिल्ली: भारत राष्ट्र समितीच्या (BRS) निलंबित नेत्या के. कविता यांनी आपले कुटुंब आणि पक्षात सुरू असलेल्या कथित कटांबाबत माध्यमांमध्ये विधान केले आहे. यासोबतच, त्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामाही दिला आहे. कविता यांनी केवळ आपला भाऊ के.टी. रामा राव यांच्यावरच निशाणा साधला नाही, तर चुलत भाऊ हरीश राव आणि संतोष राव यांच्यावरही गंभीर आरोप केले. […]

अधिक वाचा..

राज्य सरकारचा मोठा निर्णय, ओबीसी समाजासाठीही उप समितीची स्थापना, आजच GR निघणार

मुंबई: मराठा आरक्षण उपसमिती पाठोपाठ आता ओबीसी समाजासाठीही उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी याबाबतची माहिती दिली. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने काढलेल्या जीआरनंतर राज्यातील ओबीसी समाज आक्रमक झाला होता. राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं सुरू कऱण्यात आली होती. छगन भुजबळ, बबनराव तायवाडे, हाके, परिनय फुके यांच्यासह अनेक ओबीसी नेत्यांकडून याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली […]

अधिक वाचा..

फडणवीस सरकारमधील या मंत्र्याला गुणरत्न सदावर्ते यांचे ओपन चॅलेंज, थेट म्हणाले…

मुंबई: मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने जीआर काढलाय. त्याच्या विरोधात आता ओबीसी समाज हा आक्रमक झाला आहे. आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी गंभीर आरोप केली आहेत. गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले की, मला तुमच्या माध्यमातून कळाले की, मंत्रिमंडळ बैठकीतून आज छगन भुजबळ यांनी सभा त्याग केला आहे. मी भुजबळांचे स्वागत करतो, त्यांचा सन्मान करतो. ज्याप्रकारे मंत्रिमंडळातील […]

अधिक वाचा..

फडणवीस सरकारचा धडाका! मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ‘हे’ १४ मोठे निर्णय

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या मंत्रिमंडळ बैठकीत १४ मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये केंद्रातील राखेचे धोरण निश्चितीसह ठाणे वर्तुळाकार मेट्रो, पुण्यातील मेट्रो मार्गिका – २, मार्गिका – ४ तसेच नागपूर मेट्रोच्या टप्पा दोनच्या कर्जांस मान्यता देण्यात आली आहे. जाणून घ्या सर्व निर्णय… सामाजिक न्याय विभाग: संजय […]

अधिक वाचा..

पुणे – नाशिकचा प्रवास दोन तासांनी घटणार

पुणे: नाशिक फाटा ते राजगुरुनगर (खेड) हा ३० किलोमीटर लांबीचा पुणे-नाशिक महामार्ग उन्नत होणार आहे. त्यामुळे सध्या या मार्गादरम्यान प्रवासासाठी लागणारा दीड-दोन तासांचा कालावधी अवघ्या २० मिनिटांवर येणार आहे. त्याकरिता भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून (एनएचएआय) निविदा प्रक्रिया राबविण्यात येत असून, २५ सप्टेंबर रोजी निविदा खुल्या करण्यात येणार आहे. तत्पूर्वी, ‘एनएचएआय’ने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण […]

अधिक वाचा..