२०३० पर्यंत कोणत्या क्षेत्राला सर्वाधिक मागणी संभाजीनगर: १२ वीचा निकाल लागलाय! आता पुढचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे करिअर निवड. योग्य निर्णय…
ठाणे: केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आपत्कालीन परिस्थितींसाठी सज्जता तपासण्यासाठी “ऑपरेशन अभ्यास” या मॉक ड्रिलचे आयोजन कल्याण येथील मॅक्सी मैदान,…
मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू व डॉ. विवेक जोशी यांनी निवडणूक सदन…
संभाजीनगर: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने उद्या (7 मे) छ. संभाजीनगरसह महाराष्ट्रात 16 ठिकाणी युद्धाच्या तयारीची मॉकड्रील…
मुंबई: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हीने अत्यंत कठीण, आव्हानात्मक परिस्थितीला सामोरं जात इयत्ता…
मुंबई: तांत्रिकदृष्ट्या सदोष वाहन चालवून प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी करण्यात विचार असुन, लवकरच अशा प्रकारचे धोरण…
पुणे: महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे स्मारक लवकरात लवकर पूर्णत्वास न्यावे,” असे स्पष्ट निर्देश महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.…
परभणी: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी सर्वात प्रथम देशात सद्भावना यात्रेची सुरुवात केली. हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्रात सद्भावना यात्रा सुरु…
संभाजीनगर: बारावी झाल्यानंतर अनेकांना प्रश्न पडतो – आता पुढे काय? चिंता करू नका! तुमच्यासाठी घेऊन आलोय काही असे कोर्सेस जे…
मुंबई: शेती, उद्योग, व्यापार, सहकार, शिक्षण, आरोग्य, नगरविकास अशा अनेक क्षेत्रांना कृत्रीम बुद्धीमत्तेचे (एआय) ज्ञान असलेल्या कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात…