जळगावः दोन दिवसांपूर्वीच लग्न झालेल्या नवरीने प्रियकरासह आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. साक्षी सोमनाथ भोई (वय १८) आणि जितेंद्र राजेंद्र राठोड (वय १८, दोघेही रा. वरखेडी नाका, पाचोरा) अशी या आत्महत्या केलेल्या प्रेमीयुगुलाचे नाव आहे.
साक्षी हिचा विवाह शुक्रवारी शिंदखेडा येथे मोठ्या उत्साहात झाला होता. साक्षी लग्नानंतर रविवारी पाचोरा येथे माहेरी आली होती. अंगावरील हळद फिटण्याआधीच तिने प्रियकरासह आत्महत्या केली.
पाचोरा येथे सिंधी कॅम्प परिसरातील एका पडक्या शाळेत दोघांनी जगाचा निरोप घेतला. दोघांच्या आत्महत्येनंतर एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.
मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि नाशिक कुंभमेळ्यानिमित्त तपोवन विकासासाठी आर्थिक…
नागपूर: महायुती सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही सरसकट नसून अनेक जाचक अटी-शर्तींनी युक्त असल्याने…
मुंबई: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत निर्माता…
मुंबई: "नेत्रदान हे मानवतेचे श्रेष्ठदान असून एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दृष्टीहीनांच्या आयुष्यात नवी पहाट निर्माण होऊ…
षण्मुखानंद सभागृहात दुपारी २ वाजता होणार कार्यक्रम; संघटन विस्ताराला प्राधान्य मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १०…
मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अर्थशास्त्र विभाग आणि ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस यांच्या संयुक्त…