जळगावः दोन दिवसांपूर्वीच लग्न झालेल्या नवरीने प्रियकरासह आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. साक्षी सोमनाथ भोई (वय १८) आणि जितेंद्र राजेंद्र राठोड (वय १८, दोघेही रा. वरखेडी नाका, पाचोरा) अशी या आत्महत्या केलेल्या प्रेमीयुगुलाचे नाव आहे.
साक्षी हिचा विवाह शुक्रवारी शिंदखेडा येथे मोठ्या उत्साहात झाला होता. साक्षी लग्नानंतर रविवारी पाचोरा येथे माहेरी आली होती. अंगावरील हळद फिटण्याआधीच तिने प्रियकरासह आत्महत्या केली.
पाचोरा येथे सिंधी कॅम्प परिसरातील एका पडक्या शाळेत दोघांनी जगाचा निरोप घेतला. दोघांच्या आत्महत्येनंतर एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.
शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…
धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…
बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…
प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…
मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…