क्राईम

शिरूर तालुक्यातील अष्टविनायक महामार्गावर युवकाचा मृत्यू…

शिरूर (अरुणकुमार मोटे): कवठे येमाई (ता. शिरूर) येथील गणेश बाबुराव इचके हा युवक अष्टविनायक महामार्गावर म्हाळोबा नगर कडे जाणारे फाट्याजवळ पायी चालत असताना अज्ञात वाहनाने त्याला जोरात धडक दिली. यावेळी झालेल्या अपघातात तो गंभीर जखमी होऊन मुत्यू पावला आहे.

याबाबत सविस्तर हकीकत अशी की, गुरुवारी (ता. २१) रात्री ०९/३० वा ते शुक्रवारी (ता. २२) ०१/०० वा.चे दरम्यान कवठे येमाई गावच्या हद्दीत पारगाव शिंगवे ते कवठे येमाई कडे जाणारे अष्टविनायक हायवे रोडवर म्हाळोबा नगर कडे जाणारे गणेश बाबुराव इचके (वय ३५ वर्षे रा. म्हाळोबा नगर कवठे येमाई ता. शिरूर जि. पुणे) हा पायी चालत जात होता. त्यास कोणत्या तरी अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाने त्याचे ताब्यातील वाहन हयगयीने, अविचाराने, रहदरीचे नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवून गणेश यास धडक दिली. त्याच्या डोक्यास, हातापायाला, पाठीला, लहान मोठ्या गंभार दुखापती होवुन त्याच्या मुत्युस कारणीसभुत झाला आहे व अपघाताची खबर न देता निघून गेला आहे.

याबाबत गणेश बाबुराव इचके यांचा भाऊ सुनिल बाबुराव इचके यांनी शिरूर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर हे करत आहेत.

कौतुकास्पद; रांजणगाव पोलीसांनी कारेगावच्या फरार सोनारास अटक करत 91 तोळे सोन्याचे दागीने केले जप्त

शिरुर तालुक्यात लग्नाच्या मध्यरात्रीच दागिन्यांसह नवरीने ठोकली धूम…

भीषण अपघात! शिरूर तालुक्यात एसटीच्या चाकाखाली घुसली दुचाकी…

पुणे-अहमदनगर महामार्गावर अपघातात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू…

शिरुर येथील बोऱ्हाडे मळा येथील अपघातात उद्योजक सतिश नाईकरे यांचा मृत्यू 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

3 तास ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

3 तास ago

तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम

जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…

3 तास ago

भीमाशंकरच्या विकासाला २८८ कोटींची गती; पुनर्वसनासाठी १९३ कोटींचा निधी

पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…

3 तास ago

‘छात्रों की गुंज’मुळे भाजपच्या पोटात गोळा; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडे उत्तर नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…

3 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर; ७५० नेते-पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…

3 तास ago