कारणे
१) पोट साफ करण्याची औषधे वारंवार घेणे.
२) अपचन जास्त होणे. अशक्तपणा येणे.
३) कडू पदार्थ जास्तच खाणे.
४) अल्कधर्मिय पदार्थ जास्त खाणे.
५) स्वादुपिंड अकार्यक्षम होणे.
६) व्यसन करणे.
७) जास्त काम करणे.
८) उष्णतेची सर्दी होणे.
९) डिसेंर्टी लागणे.
१०) वारंवार वांती होणे.
उपाय
१) नियमित प्राणायाम, योगासने व अँक्युप्रेशर करून कायमस्वरूपी हा आजार बरा करता येतो. मी स्वतः केला आहे.
त्वरीत करावयाचे उपाय
२) आवळारस + मध समभाग घ्या. प्रत्येकी २/३ चमचे
३) गाजररस + मध खा.
४) लिंबूरस + मध खा.
५) ताक + हिंग दुपारी जेवणानंतर प्या.
६) दुध + साखर / गुळ किंवा गोड चहा प्या.
७) कायमचा उपाय म्हणून स्वादुपिंडावर नियंत्रण ठेवा.
८) चक्कर आल्यावर २ चमचे मध साध्या पाण्यातून त्वरीत घ्या उत्तम उपाय आहे.
(सोशल मीडियावरुन साभार)
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…
शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…