कारणे
१) पोट साफ करण्याची औषधे वारंवार घेणे.
२) अपचन जास्त होणे. अशक्तपणा येणे.
३) कडू पदार्थ जास्तच खाणे.
४) अल्कधर्मिय पदार्थ जास्त खाणे.
५) स्वादुपिंड अकार्यक्षम होणे.
६) व्यसन करणे.
७) जास्त काम करणे.
८) उष्णतेची सर्दी होणे.
९) डिसेंर्टी लागणे.
१०) वारंवार वांती होणे.
उपाय
१) नियमित प्राणायाम, योगासने व अँक्युप्रेशर करून कायमस्वरूपी हा आजार बरा करता येतो. मी स्वतः केला आहे.
त्वरीत करावयाचे उपाय
२) आवळारस + मध समभाग घ्या. प्रत्येकी २/३ चमचे
३) गाजररस + मध खा.
४) लिंबूरस + मध खा.
५) ताक + हिंग दुपारी जेवणानंतर प्या.
६) दुध + साखर / गुळ किंवा गोड चहा प्या.
७) कायमचा उपाय म्हणून स्वादुपिंडावर नियंत्रण ठेवा.
८) चक्कर आल्यावर २ चमचे मध साध्या पाण्यातून त्वरीत घ्या उत्तम उपाय आहे.
(सोशल मीडियावरुन साभार)
मुंबई: राज्यभरात शिवसेनेच्या विस्ताराला वेग मिळत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून यवतमाळ जिल्ह्यात…
शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील प्रगतशील शेतकरी माऊली जगन्नाथ शेळेके (वय ६४) यांचे…
माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव…
श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी? जेजुरी: "येळकोट येळकोट जय मल्हार!" या घोषणेने…
मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने २६ अधिकारी आणि…
नागपूर: विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते Vijay Wadettiwar…