कारणे
१) पोट साफ करण्याची औषधे वारंवार घेणे.
२) अपचन जास्त होणे. अशक्तपणा येणे.
३) कडू पदार्थ जास्तच खाणे.
४) अल्कधर्मिय पदार्थ जास्त खाणे.
५) स्वादुपिंड अकार्यक्षम होणे.
६) व्यसन करणे.
७) जास्त काम करणे.
८) उष्णतेची सर्दी होणे.
९) डिसेंर्टी लागणे.
१०) वारंवार वांती होणे.
उपाय
१) नियमित प्राणायाम, योगासने व अँक्युप्रेशर करून कायमस्वरूपी हा आजार बरा करता येतो. मी स्वतः केला आहे.
त्वरीत करावयाचे उपाय
२) आवळारस + मध समभाग घ्या. प्रत्येकी २/३ चमचे
३) गाजररस + मध खा.
४) लिंबूरस + मध खा.
५) ताक + हिंग दुपारी जेवणानंतर प्या.
६) दुध + साखर / गुळ किंवा गोड चहा प्या.
७) कायमचा उपाय म्हणून स्वादुपिंडावर नियंत्रण ठेवा.
८) चक्कर आल्यावर २ चमचे मध साध्या पाण्यातून त्वरीत घ्या उत्तम उपाय आहे.
(सोशल मीडियावरुन साभार)
शिक्रापूर: शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथील झेनिथ बायोकेमिकल इंडस्ट्रीज प्रा. लि. कंपनीतून तब्बल ८०० लिटर डिझेल…
मुंबई: देशातील एकूण विद्यार्थी संख्येपैकी ८.६१ टक्के विद्यार्थी महाराष्ट्रात शिक्षण घेत असतानाही ‘समग्र शिक्षा’ योजनेच्या…
सिंदेवाही: दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ सिंदेवाही येथे काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध…
हेल्दी ड्रिंक्सचा विषय निघतो तेव्हा नारळ पाण्याचं नाव सगळ्यात वर येतं. नारळ पाणी हे शरीरासाठी…
कधीकधी अपचनामुळे पोट जड होऊन वेदनाही होतात. अस्वस्थता, जळजळ आणि मळमळ असा त्रासही होतो. तर…
1) कॅन्सर होण्याची भीती वाटते.-नियमित कडीपत्त्याचा रस प्या. 2) हार्ट अँटॅकची भीती वाटते - नियमित…