1) रोज पहाटे उठावे:- उठल्यावर 1ग्लास कोमट लिम्बु पानी त्यात थोडा मध टाकावा. शेन्देलोण मीठ 1चमचा असे प्यावे. नंतरथोडा व्यायाम करावा. इनडोअर व्यायाम केला तरि चालेल. त्रिकोणासन कटीमन्थन तसेच काही warm-up व्यायाम असावा.
2) जेवण साधे असावे:- मैदा साखर शेंगदाणे,साबूदाना, वांग, सीमलामिर्ची जास्त तेल, दुधची साय, fast food बेसन मसालेदारपदार्थ, बेकरीपदार्थ मिठाई सम्पुर्ण बंद करावी. नाश्ता – यातील कहितरी एक दलिया चे उपिट (गहु चा दलिया बाजारात सहज उपलब्धआहे) 1 फळ खावे. मटकी किव्वा मुग चे मोड़ 1 वाटि.
3) दुपारचे जेवण:- चपाती 1 किंवा 2 फुलके नुसार 2 वाटि ओलि भाजी पालेभाजी 1 वाटि कोर्डी भाजी तिखट चव हवी असेल तर मिर्ची चा थेचा चालेल. भाजी कमी तेलात मसाला न वापरता करावी जेवणात पालेभाजी जास्त प्यावी, चपातीभाकरी जास्त खाऊ नये.
4 वाजता गुळ टाकून चहा घ्यावा (चहा बंद करावा पण सवय असेल तर गुळ टाकून प्यावा). रात्री जेवणात दुपार प्रमाणेच पदार्थ समाविष्ट करावेत फक्त रात्री थोडे कमी जेवावे. गाईचे तुप रोज एक चमचा प्रत्येकाने खावे. वड़ापाव पावभाजी बाहेर तळलेले. पदार्थ खाऊ नये. आपण जितके खातो त्या तुलनेत व्यायाम जास्त करावा नाहीतर वजन वाढत जाईल.
(सोशल मीडियावरुन साभार)
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी गांधी भवन येथील काँग्रेस कार्यालयात घुसून धुडगूस घातल्याचा आरोप करत…
ठाणे: उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवक व लोकप्रतिनिधींना सेवाभाव,…
आजकाल वेगवेगळ्या कारणांनी लोकांना किडनी स्टोनची समस्या होते. किडनी स्टोन झाल्याचं अनेकदा फार उशीरा समजतं.…
एक्सरसाईज आरोग्यासाठी किती फायदेशीर असते हे सगळ्यांनाच माहीत आहे. लोक फीट राहण्यासाठी रोज एक्सरसाईज करतात.…
मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी (LIC) च्या शेअरमध्ये मंगळवारी बाजार सुरू होताच…
सातारा : राज्याचे पहिले मुख्यमंत्री तथा सहकार चळवळीचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती…