1) रोज पहाटे उठावे:- उठल्यावर 1ग्लास कोमट लिम्बु पानी त्यात थोडा मध टाकावा. शेन्देलोण मीठ 1चमचा असे प्यावे. नंतरथोडा व्यायाम करावा. इनडोअर व्यायाम केला तरि चालेल. त्रिकोणासन कटीमन्थन तसेच काही warm-up व्यायाम असावा.
2) जेवण साधे असावे:- मैदा साखर शेंगदाणे,साबूदाना, वांग, सीमलामिर्ची जास्त तेल, दुधची साय, fast food बेसन मसालेदारपदार्थ, बेकरीपदार्थ मिठाई सम्पुर्ण बंद करावी. नाश्ता – यातील कहितरी एक दलिया चे उपिट (गहु चा दलिया बाजारात सहज उपलब्धआहे) 1 फळ खावे. मटकी किव्वा मुग चे मोड़ 1 वाटि.
3) दुपारचे जेवण:- चपाती 1 किंवा 2 फुलके नुसार 2 वाटि ओलि भाजी पालेभाजी 1 वाटि कोर्डी भाजी तिखट चव हवी असेल तर मिर्ची चा थेचा चालेल. भाजी कमी तेलात मसाला न वापरता करावी जेवणात पालेभाजी जास्त प्यावी, चपातीभाकरी जास्त खाऊ नये.
4 वाजता गुळ टाकून चहा घ्यावा (चहा बंद करावा पण सवय असेल तर गुळ टाकून प्यावा). रात्री जेवणात दुपार प्रमाणेच पदार्थ समाविष्ट करावेत फक्त रात्री थोडे कमी जेवावे. गाईचे तुप रोज एक चमचा प्रत्येकाने खावे. वड़ापाव पावभाजी बाहेर तळलेले. पदार्थ खाऊ नये. आपण जितके खातो त्या तुलनेत व्यायाम जास्त करावा नाहीतर वजन वाढत जाईल.
(सोशल मीडियावरुन साभार)
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात ड्रग्स माफियांनी आता थेट डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार घेतला असुन त्यामुळे…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात प्रसूतीच्या कळांनी विव्हळणाऱ्या एका मातेला रुग्णालयापर्यंत पोहोचणेही कठीण झाले असताना,…
मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान प्रक्रियेवर उपस्थित होत असलेल्या शंका आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर,…
मुंबई: राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत असेल तरच विकासाला खरी गती मिळते, असा ठाम संदेश देत उपमुख्यमंत्री…
मुंबई: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफारस करण्यासाठी राज्य…
मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देत बस सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी लवकरच…