आरोग्य

फंगल इन्फेक्शन ची कारणे

फंगल इन्फेक्शनने त्रस्त असणाऱ्यांची संख्या कमी नाही. शरीराच्या कोणत्याही भागात होणारे हे इन्फेक्शन एका काळानंतर हैराण करून सोडते. मात्र ते का होते, काय काळजी घ्यावी, याबाबत जाणून घेऊया.

कारणे

उष्ण आणि दमट वातावरणामुळे ही समस्या होते.

ज्या लोकांना खूप घाम येतो त्यांना फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते.

ओले कपडे घालणे.

घट्ट शूज किंवा कपडे घालणे.

खुप वेळ मोजे घालणे.

वैयक्तिक स्वच्छतेची काळजी न घेणे.

प्रतिजैविक औषधांचे दुष्परिणाम.

कमजोर रोगप्रतिकार शक्ती.

1) कँडीडा अल्बिकन्स: हे एक फंगल इन्फेक्शन असून ते त्वचेवर, तोंडाजवळ गुप्तांगा जवळच्या ओलसर त्वचेवर होते.

२) रिंगवर्म: हे सुद्धा एक फंगल इन्फेक्शन आहे. जे प्रामुख्याने त्वचेवर, डोक्याच्या त्वचेवर, पायांना, मांडीवर आणि गुप्तांगा जवळ होते.

काय काळजी घ्यावी

वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घ्या.

स्नानगृह किंवा सार्वजनिक आंघोळीच्या ठिकाणी स्वच्छता बाळगा.

सतत एकच मोजे घालू नका.

खूप घट्ट शूज घालू नका.

कोणाचीही वस्तू वापरू नका.

२.५ PH चे ॲसिडीक पाणी दिवसातुन ३-४ वेळा बाधित जागेवर स्प्रे करावे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर; अरणगावच्या निकिताचा संघर्ष यशस्वी; मुंबई लोहमार्ग पोलीस दलात नियुक्ती

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील अरणगाव येथील अत्यंत गरीब कुटुंबातील निकिता संतोष मखर हिने जिद्द,…

17 तास ago

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

2 दिवस ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

2 दिवस ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

2 दिवस ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

2 दिवस ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

2 दिवस ago