आरोग्य

सारखं डोकं दुखत, डोक जड होण्याची कारणं आणि डोकेदुखी थांबण्याचे उपाय

डोकेदुखीचा त्रास अनेकांना सतत सतावत असतो. त्यातून त्वरित आराम मिळण्यासाठी औषधे घेण्याऐवजी साधे घरगुती उपाय करणे जास्त फायद्याचे ठरते. अनेक कारणांमुळे डोकं दुखतं. पित्ताचा त्रास असेल किंवा झोपेचा अभाव डोकं लगेच दुखायला लागत. आजकाल मोबाइल, लॅपटॉप पाहण्याचे प्रमाण खुप जास्त आहे त्यामुळे डोळ्यांना त्रास होतो आणि डोकही दुखत. काही साधे उपाय आहेत जे केल्याने डोकं दुखायच थांबेल.

१) कोमट पाण्यात अर्धा लिंब पिळायचा. असे पाणी दिवसातून दोन ते तीन वेळा प्या. पचनासाठी मदत होते आणि अपचनामुळे जर डोकं दुखत असेल तर आराम मिळतो. पोटातील गॅस कमी होतो आणि काही वेळातच डोकेदुख थांबते.

२) पेपरमिंट ऑइल डोकेदुखीवर अगदी प्रभावी असते. पेपरमिंटमधील मेन्थॉलमुळे रक्तवाहिन्या खुल्या होतात आणि थंडावा मिळतो. डोक्याला तेलाने चंपी करायची म्हणजे डोकं दुखणं थांबेल.

3) आलं आणि मध गरम पाण्यात घालायचे आणि प्यायचे. आल्याचे पाणी फार फायद्याचे ठरेल. तसेच आल्याचा किंवा सुंठीचा चहाही उपयुक्त ठरतो.

४) लवंग गरम करून रुमालात बांधून त्याचा वास घेणे किंवा तेलात लवंग गरम करुन त्या तेलाचा लेप कपाळावर लावल्याने डोकेदुखीपासून आराम मिळतो. हा घरगुती उपाय वर्षानुवर्षे चालत आला आहे.

५) शरीरातील कॅफेनचे प्रमाण जास्त झाल्यावरही डोकं दुखतं. त्यामुळे शरीरातील कॅफेनचे प्रमाण योग्य राहील एवढेच खावे. संतुलित ठेवा.

६) महिला अनेकदा केस धुतल्यावर ओले केस बांधतात. ओले केस बांधल्यामुळे डोकं प्रचंड दुखतं आणि केसांना वासही घाण येतो. त्यामुळे ओले केस अजिबात बांधू नका. पोकळीत केस व्यवस्थित वाळले की मग केस बांधायचे.

७) डिहायड्रेशनमुळे डोकं दुखतं. त्यामुळे दिवसभरात शरीराला जेवढे गरजेचे आहे तेवढे पाणी पिणे फार महत्त्वाचे असते. पाण्यात तुळस घालायची आणि तुळस पाणी प्यायचे. जास्त फायद्याचे ठरेल.

८) झोपेचे प्रमाण कमी जास्त झाल्यावर दिवसभर डोकं जड होतं. अति झोप चांगली नाही आणि अभावही. त्यामुळे झोप संतुलित असावी. लवकर झोपायचे आणि वेळेत उठायचे. असे केल्याने डोकेदुखीचे प्रमाण कमी होईल.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

9 तास ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

9 तास ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

9 तास ago

ब्रिटानिया कंपनीतील दुर्घटनेत टेम्पोचालकाचा मृत्यू; पत्नीला १४ लाखांची मदत अन् कायमस्वरुपी नोकरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…

9 तास ago

विविधतेतून गुणवत्तेकडे; विकसित भारतासाठी नव्या शिक्षणव्यवस्थेची गरज; दिनेश शिंदे

मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…

14 तास ago

पेपरफुटीला पूर्णविराम… हाच पारदर्शक परीक्षांचा नवा आरंभ!

पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…

14 तास ago