१) डाळी भाजीचे करावे सूप, बाळाला येईल सुंदर रूप
२) तराट्याच्या भाजीला म्हणू नका स्वस्त आरोग्य तुमचे ती राखेल मस्त.
३) जवळ करा लिंबू संत्री, दूर होईल पोटाची वाजंत्री
४) पपई लागते गोड गोड, पचनशक्तीला नाही तोड
५) पालेभाज्या घ्या मुखी; आरोग्य ठेवा सुखी.
६) भेसळयुक्त अन्न खाऊ नका; आरोग्य धोक्यात आणू नका.
७) रोज एक फळ खावू या; आरोगयाचे संवर्धन करु या.
८) भोजनोत्तर फळांचा ग्रास; थांबवेल आरोग्याचा ह्रास.
९) प्रथिने, जीवनसत्वे, क्षार; यांचे आहारात महत्व फार.
१०) हिरवा भाजीपाला खावा रोज; राहील निरोगी आरोग्याची मौज.
११) साखर व तूप यांचे अति सेवन करु नका मधुमेह व लठ्ठपणाला आमंत्रण देऊ नका.
१२) जेवणा नंतर केळी खा; पाचनशक्तीला वाव द्या
१३) खावी रोज रसरशीत फळे; सौंदर्यवृद्धीसाठी नको प्रसाधन आगळे.
१४) पपई, गाजर खाऊ स्वस्त, डोळ्यांचे आरोग्य ठेवू मस्त.
१५( सोयाबिन ज्यांचे घरी, प्रथिने तेथे वास करी.
१६) गालावर खेळते सदा हास्य, फळे व भाज्यांचे आहे ते रहस्य.
१७) जो घईल सकस आहार, त्याला न होई कधी आजार.
(सोशल मीडियावरून साभार)
माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव…
श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी? जेजुरी: "येळकोट येळकोट जय मल्हार!" या घोषणेने…
मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने २६ अधिकारी आणि…
नागपूर: विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते Vijay Wadettiwar…
महायुतीचे सहा उमेदवार बिनविरोध; विकासकामांवर जनतेची मोहर असल्याचा दावा ठाणे: ठाणे-पालघर विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार…
मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयाने राज्यातील सर्व शासनमान्य सार्वजनिक व ग्रामपंचायत ग्रंथालयांना सन २०२५-२६ या…