आरोग्य

लिंबू पाण्यात हे खास पावडर टाकून करा सेवन

लिंबू पाणी आणि काळ्या मिऱ्याचं पावडर…

बॉडी डिटॉक्स करण्यासाठी लिंबू पाणी एक बेस्ट ड्रिंक आहे. जर यात काळ्या मिऱ्यांची पूड मिक्स करून सेवन कराल तर याचा खूप फायदा मिळतो. याने पचनतंत्र निरोगी राहतं आणि मेटाबॉलिज्मही बूस्ट होतं. स्टडीनुसार, यात व्हिटॅमिन सी असतं, ज्याचा विषारी पदार्थ काढण्यासाठी वापर केला जातो.

इतरही काही फायदेशीर ज्यूस…

आवळा ज्यूस…

जर तुम्हाला आवळा आवडत असेल तर याचा ज्यूस पिऊन तुम्ही हेल्दी बनू शकता. याने तुमचं लिव्हर, केस, त्वचा आणि डोळ्यांची समस्याही दूर होते. यात अॅंटी-इन्फ्लामेटरी, अॅंटी-डायबिटीक आणि अॅंटी-ऑक्सिडेंटही असतात.

भाज्यांचा ज्यूस…

काकडी, पालक, गाजर, आल्यांमध्ये भरपूर प्रमाणात अॅंटी-ऑक्सिडेंट असतात. याने तुमचं पोट आणि आतड्या आतून साफ करण्यास मदत मिळते. याचा हृदयापासून ते मेंदूपर्यंत चांगला प्रभाव पडतो. तसेच यांमध्ये अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात.

एलोवेरा ज्यूस…

घरी एलोवेराचं जेल काढून त्याचा ज्यूस बनवा. हा ज्यूस सकाळी रिकाम्या पोटी सेवन केला तर शरीरातील सगळे विषारी पदार्थ बाहेर निघतात. या ज्यूसने घातक फ्री-रॅडिकल आणि ऑक्सीडेटिव स्ट्रेस नष्ट दूर होतो. तसेच अनेक आजारही दूर होतात.

कोमट पाणी…

रोज सकाळी नुसतं एक ग्लास कोमट पाणी प्यायल्यानेही शरीराला अनेक फायदे मिळतात. अनेक आजारांपासून शरीराचा बचावही होतो. याने शरीरातील अनेक विषारी पदार्थ बाहेर निघतात आणि मेटाबॉलिज्मही वाढतं.

(सोशल मीडीयावरून साभार )

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

7 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

7 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

7 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

7 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

7 तास ago

शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…

7 तास ago