आरोग्य

या समस्या असल्यास भेंडी खाऊ नका

भेंडीची भाजी सगळ्यांसाठी फायदेशीर नाही. काही वेगळे आजार असलेल्या लोकांनी या भाजीचं सेवन करणं घातक ठरू शकतं. भेंडी मध्ये अनेक पोषक तत्व असतात. जसे की, व्हिटॅमिन, फायबर, कॅल्शिअम, आयर्न, मॅग्नेशिअम, फॉस्फोरस असतात. असं असलं तरी ही भाजी सगळ्यांसाठी फायदेशीर नाही. काही वेगळे आजार असलेल्या लोकांनी या भाजीचं सेवन करणं घातक ठरू शकतं. जर काही आजारांमध्ये या भाजीचं सेवन केलं तर अनेक समस्या होऊ शकतात. त्यामुळे कुणी भेंडीची भाजी खाऊ नये

किडनी स्टोन: किडनी स्टोन असल्यास भेंडीची भाजी खाऊ नये. कारण यात भरपूर ऑक्सलेट असतात, ज्यामुळे किडनी स्टोन होण्याचा धोका अधिक वाढतो.

गॅस्ट्रोइंटेस्टायनल समस्या: भेंडी मध्ये फायबरचं प्रमाण अधिक असतं, ज्यामुळे काही लोकात गॅस्ट्रोइंटेस्टायनल समस्या होऊ शकतं; जसे की, पोटात गॅस होणे, पोट फुगणे आणि अपचन.

एलर्जी: काही लोकांना भेंडीची एलर्जी असते. ज्या लोकांना त्वचेवर रॅशेज, खाज किवा काही रिअ‍ॅक्शन असेल, तर त्यांनी भेंडीची भाजी खाऊ नये.

हाय ब्लड प्रेशर: हाय ब्लड प्रेशर असलेल्यांनी पोटॅशिअम असलेले पदार्थ कमी खाल्ले पाहिजेत. भेंडीत भरपूर पोटॅशिअम असतं, ज्यामुळे ब्लड प्रेशर आणखी वाढू शकतं.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

14 तास ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

14 तास ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

14 तास ago

ब्रिटानिया कंपनीतील दुर्घटनेत टेम्पोचालकाचा मृत्यू; पत्नीला १४ लाखांची मदत अन् कायमस्वरुपी नोकरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…

14 तास ago

विविधतेतून गुणवत्तेकडे; विकसित भारतासाठी नव्या शिक्षणव्यवस्थेची गरज; दिनेश शिंदे

मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…

19 तास ago

पेपरफुटीला पूर्णविराम… हाच पारदर्शक परीक्षांचा नवा आरंभ!

पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…

19 तास ago