१)हळदपूड साजूक तुपावर मंद आचेवर भाजून एक चमचा आले आणि तुळशी रसात ३वेळा
२)वारंवार कफ, सर्दी, पडसे, खोकला पडत असल्यास सुवर्ण सुतशेखर दोन डाळी एवढा मध, मोरावळा, किंवा दूध साखरेतून. सकाळ संध्याकाळी
३)रोज सकाळ संध्याकाळी ओवा व गुळ हळद यांचे मिश्रण जेवणा नंतर चावून खाणे.
४)शक्यतो रोज गरमपाणी पिणे फ्रिजचे पाणी टाळावेच.
५)आल्याचा रस व मध व हळद समभाग घेऊन दोन वेळा चाटण करावे.
६)हळद, मिरपूड चिमुटभर, मध, कोरफड गर चाटण केल्यास कफाचे बेटके येणं बंद होत.
६)रात्री गरमपाण्यात त्रिफळा चुर्ण घेतल्यास या विकारातून कायमस्वरूपी सुटका होते.
(सोशल मीडियावरुन साभार)
शिरूर (ओमकार भोरडे): शेतात ट्रॅक्टर का घातला आणि मुलाला मारहाण का केली, याचा जाब विचारण्यासाठी…
शिरूर (ओमकार भोरडे): सामाईक इलेक्ट्रिक मोटार वापरण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून मोठ्या भावाने व भावजयाने लहान…
इन्स्टाग्रामवरून ओळख, लग्नाचे आमिष, धमक्या आणि पोक्सोसह गंभीर कलमांखाली शिक्रापूर पोलिसांत गुन्हा दाखल शिरूर (अरुणकुमार…
शिरूर : शिरूर तालुक्यातील वरुडे येथील रहिवासी व व्यवसायाने शेतकरी असलेले बाळासाहेब बबन तांबे यांचा…
मुंबई: राज्यभरात शिवसेनेच्या विस्ताराला वेग मिळत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून यवतमाळ जिल्ह्यात…
शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील प्रगतशील शेतकरी माऊली जगन्नाथ शेळेके (वय ६४) यांचे…