१)हळदपूड साजूक तुपावर मंद आचेवर भाजून एक चमचा आले आणि तुळशी रसात ३वेळा
२)वारंवार कफ, सर्दी, पडसे, खोकला पडत असल्यास सुवर्ण सुतशेखर दोन डाळी एवढा मध, मोरावळा, किंवा दूध साखरेतून. सकाळ संध्याकाळी
३)रोज सकाळ संध्याकाळी ओवा व गुळ हळद यांचे मिश्रण जेवणा नंतर चावून खाणे.
४)शक्यतो रोज गरमपाणी पिणे फ्रिजचे पाणी टाळावेच.
५)आल्याचा रस व मध व हळद समभाग घेऊन दोन वेळा चाटण करावे.
६)हळद, मिरपूड चिमुटभर, मध, कोरफड गर चाटण केल्यास कफाचे बेटके येणं बंद होत.
६)रात्री गरमपाण्यात त्रिफळा चुर्ण घेतल्यास या विकारातून कायमस्वरूपी सुटका होते.
(सोशल मीडियावरुन साभार)
मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…
लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…
नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…
मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…
तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…
शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…