आरोग्य

अंजिर कसे खावेत-भिजवून खावेत की सुके योग्य पद्धत कोणती

अंजिर एक खूप पौष्टीक आणि फायदेशीर असे फळ आहे. यात व्हिटामीन्स मिनरल्स मोठ्या प्रमाणात असते. अंजिराचे फळं सुकवून सुकं अंजिर बनवलं जातं. ज्याचा तुम्ही हेल्दी ड्रायफ्रुट्समध्ये समावेश करू शकता. यात कॅल्शियम, आयर्न, पोटॅशियम, फायबर्स, एंटी ऑक्सिडेंट्स, व्हिटामीन ए, व्हिटामीन सी, मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असते यात फायबर्सही असतात. ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते आणि गॅसेस होक नाही. अंजिर कोणाला सुके खायला आवडते तर काहीजण ओले खातात.

अंजिर खाण्याचे फायदे 

अंजीर हे फळ खाल्ल्ल्यानं हाय ब्लड प्रेशर, हाय ब्लड शुगरची समस्या नियंत्रणात राहते. बीपी, हार्ट डिसिजचं कारण ठरू शकते आणि पचनक्रियेवरही याचा परिणाम होतो. गॅसेसची समस्या दूर करण्यासाठी अंजिर खाणं फायदेशीर ठरतं, कॅल्शियममुळे हाडं मजबूत राहतात. बोन्स डेंसिटी वाढते. ऑस्टिओपॅरोसिस सारख्या आजारांपासून बचाव होतो. याशिवाय यातील फायबर्समुळे वजनही कमी होते. प्रत्येकालाच अंजीर खायला आवडतं. कोणी सुकं अंजीर खातं तर कोणी भिजवून खातं. अंजिर कोणत्या पद्धतीने कसे खावेत ते समजून घ्यायला हवं. अंजिरमध्ये व्हिटामीन्स, मिनरल्स असतात आहारात या पदार्थांचा समावेश केल्यास बरेच पोषक तत्व मिळतात. अंजिर तुम्ही दूधात भिजवूनही खाऊ शकता.

अंजिर कधी भिजवावेत

पाणी किंवा दूधात सुके अंजिर घालून रात्रभर तसंच ठेवा. एक ग्लास दूधात किंवा पाण्यात अंजिर भिजवा. रात्रभर तसंच राहू द्या. सकाळी उठल्यानंर रिकाम्या पोटी याचे सेवन करा.

 

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मेळघाटातील कुपोषणाचे भीषण वास्तव; वर्षभरात ९२ बालकांचा मृत्यू

अमरावती: राज्यातील प्रगत विकासाच्या दाव्यांना छेद देणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट…

55 मिनिटे ago

तुम्हीही रात्री मोबाईल उशीखाली घेऊन झोपता त्याचे होऊ शकतात गंभीर परिणाम

फोन आजकाल लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. फोन नसेल तर अनेकांची कामे रखडतात. सकाळी…

1 तास ago

अंगात कॅल्शियम कमी, हाडं कमजोर आहेत हे ५ पदार्थ खा, कॅल्शियम कधीच कमी पडणार

दूध एक कप्लीट फूड आहे ज्यात वेगवेगळ्या प्रकारचे न्युट्रिएंट्स असतात म्हणून आई-वडील लहानपणा पासूनच दूध…

1 तास ago

जांबुत ग्रामपंचायतीत सरपंचाविरोधात अविश्वास ठरावाची मागणी; आठ सदस्यांचा तहसीलदारांकडे अर्ज

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील जांबुत ग्रामपंचायतीचे सरपंच दत्तात्रय रामचंद्र जोरी यांच्याविरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास…

2 तास ago

शिक्रापूर-मलठण रस्त्याचे काम फक्त कागदावरच सुरू आहे काय?

संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com शिरूर : शिक्रापूर ते मलठण रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू होऊन दोन महिने…

4 तास ago

अतिरिक्त आयुक्तांना ई-मेलद्वारे इशारा; ‘खड्डेमुक्ती’च्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा?

मुंबई: 27 एप्रिल २०२६, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांना ‘खड्डेमुक्ती’ अभियानातील गंभीर अनियमितता…

20 तास ago