आपल्याकडे रोजच्या आहारामध्ये हळदीचा वापर केला जातो. खरं तर, हळद आपल्या भारतीयांच्या आहारामध्ये जवळजवळ ४ हजार वर्षांपासून आहे. हळद फक्त एक चवदार मसाला म्हणून नाही तर या पेक्षा अनेक फायदे देणारी आहे. पाश्चिमात्य देशा कडून हळदीसाठी मोठी मागणी येत आहे. बऱ्याच काळापासून हळदीचा वापर विविध औषधामध्ये केला जात आहे.
सेंद्रिय हळदीचे महत्व व फायदे
औषधीय गुणधर्मामुळे भारतामध्ये फार पुरातन काळापासून भारतीय लोक स्वयंपाकातील मसाल्यात हळदीचा वापर प्रामुख्याने करतात.
हळदीमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. रक्त शुद्ध होते, त्वचेचा रंग उजळतो, म्हणुन तर आपल्याकडे म्हणतात ना, ‘पी हळद आणि हो गोरी’
हळद जंतुनाशक आहे. हळदीमुळे पचनक्रिया सुधारते. त्याच प्रमाणे दुधामध्ये हळद टाकून घेतल्या नंतर रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
जखम झाल्यास त्यावर हळद लावली असता रक्तस्त्राव बंद होतो आणि जखम लवकर भरुन येते.
हळदीने अंग चोळल्याने अंगावरील मळ, मृत त्वचा निघून जाते व वर्ण उजळतो. हळदीला आयुर्वेदात प्राचीन काळापासून ही एक चमत्कारिक द्रव्याच्या रुपात मान्यता मिळाली आहे.
(सोशल मीडियावरुन साभार)
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे क्रिकेट स्पर्धेदरम्यान झालेल्या फायरींग प्रकरणातील दोन मुख्य…
संवेदनशीलता आणि मानवतेचे दर्शन घडवणारी घटना जेजुरी: जेजुरी येथे दर्शनासाठी आलेली तीन वर्षांची चिमुकली हरवल्याने काही…
शिक्रापूर (ओमकार भोरडे): पारोडी हद्दीतील एनएच-५४८ महामार्गालगत उभारण्यात आलेला जिओ कंपनीचा मोबाईल टॉवर वारंवार बंद…
नवनियुक्त पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची प्रत्यक्ष बाजारात भेट; साध्या वेशातील पथके तैनात होणार शिक्रापूर…
शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका कार्यकारिणीची बैठक नुकतीच शिरूर येथे उत्साहात…
सामान्यपणे एक्सपर्ट दिवसातून ७-८ तास झोप घेण्याचा सल्ला देत असतात. कारण इतकी झोप शरीरासाठी गरजेची…