आरोग्य

नाकात देशी गाईचे तूप टाकणे

देशी गाईचे तूप आहारात वापरणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण नाकात तूप सोडण्याचे फायदे तोटे माहित आहेत का? हो नाकात देशी गाईचे शुद्ध तूप टाकून तुम्ही बऱ्याच आजारापासून मुक्त होऊ शकता. रात्री झोपताना नाकात देशी गाईच्या तुपाचे फक्त २ थेंब टाकल्याने अनेक फायदे होतात. गायीच्या तुपाचे काही थेंब (प्रमाणात) नाकात घातल्याने कोणतेही नुकसान होत नाही. यासाठी फक्त देशी गायीचे शुद्ध तूप वापरावे. जर तुपाच्या वासाने ऍलर्जी होत असेल तर ते वापरू नये.

फायदे

त्रिदोष संतुलित ठेवण्यासाठी: वात, पित्त आणि कफ या त्रिदोषांना नाकात तूप टाकून समतोल साधता येतो. यासाठी गाईच्या तुपाचे दोन थेंब दिवसातून तीन वेळा नाकात टाका.

डोळ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी: गाईचे तूप नाकात टाकल्याने डोळ्यांची पाहण्याची क्षमता वाढवते. दृष्टी वाढवण्यासाठी, रात्री झोपताना तुपाचे दोन थेंब नाकात टाका.

केस गळणे थांबवण्यासाठी: तुपात अनेक पोषक घटक आढळतात जे केसांसाठी फायदेशीर असतात. केस गळणे थांबवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी गाईच्या तुपाचे दोन थेंब नाकात टाका.

स्मरणशक्तीसाठी: स्मरणशक्ती वाढण्यासाठी नाकात तूप तुपाचे दोन थेंब नाकात टाका.

डोकेदुखी: जर डोकेदुखी आणि मायग्रेनचा त्रास होत असेल, तर सकाळ संध्याकाळ नाकात गायीच्या तुपाचे दोन थेंब टाका, यामुळे लवकर आराम मिळेल.

इतर फायदे

निद्रानाशाची समस्या संपते.

नाकाचा कोरडेपणा संपतो.

एखाद्या व्यक्तीला कोमा मधून उठवण्यास मदत होते.

कफाची समस्या दूर होते.

तणाव दूर होण्यास मदत होते.

कर्करोग होण्याची शक्यता कमी होते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

काँग्रेसला मोठा धक्का; साहेबराव कांबळेंसह यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई: राज्यभरात शिवसेनेच्या विस्ताराला वेग मिळत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून यवतमाळ जिल्ह्यात…

7 तास ago

पिंपळे खालसा येथील माऊली शेळके यांचे निधन

शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील प्रगतशील शेतकरी माऊली जगन्नाथ शेळेके (वय ६४) यांचे…

14 तास ago

राजकारणातील सुसंस्कृत, विकासाभिमुख नेतृत्व हरपले; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव…

2 दिवस ago

भंडाऱ्याचा रंग पिवळा, पण मनसुबा काळा! खंडोबाच्या नावावर रसायनांचा बाजार

श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी? जेजुरी: "येळकोट येळकोट जय मल्हार!" या घोषणेने…

2 दिवस ago

मालवणी समितीच्या शिफारशींचे काय झाले? पुणे विषारी दारू प्रकरणावर सरकारला सचिन सावंत यांचा सवाल

मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने २६ अधिकारी आणि…

2 दिवस ago

विधान परिषद निवडणुकीत पैशांचा वापर; सखोल चौकशीची मागणी – विजय वडेट्टीवार

नागपूर: विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते Vijay Wadettiwar…

2 दिवस ago