आरोग्य

सर्वांसाठी महत्त्वपूर्ण माहिती नक्की वाचा…

१) रात्री उशिरा जेवणं करण्याच्या सवयीमुळे पोटाचा कॅन्सर होऊ शकतो. कधीच अंडी, मासे व इतर मांसाहार करु नका नाहीतर मृत्यू लवकरच आहे.
२) जेवण झाल्यावर लगेच भरपूर पाणी पिऊ नका. अनुशापोटी टमाटे खाऊ नयेत. दिवसा जास्त तर रात्री कमी पाणी प्यावे.
३) जेवणानंतर फळं खाणं टाळावं. जेवायच्या आधी खाल्लेली चालेल. घराबाहेर बनवलेले अन्नपदार्थ टाळावे.
४) मासिकपाळीच्या वेळी चहा पिणे टाळावे आणि हळूहळू पूर्णपणे पिणे थांबवावे. किमान १० ग्लास पाणी प्यावे.
५) रोज सकाळी उठून एक ग्लास पाणी प्यावे ब्लॅडर स्टोन होत नाहीत. झोपण्यापूर्वी ३ तास आधी जेवावे
६) दारुमुळे डायबिटीस हायपर टेन्शनमध्ये वाढ होते व लवकर मृत्यू ओढवतो त्यामुळे पिणे थांबवावे.
७) अतिशय गरम, तिखट, आंबट इत्यादी अन्नपदार्थ खाऊ नयेत. झोपताना जवळ मोबाईल ठेवू नये.
८) ब्लॅडर कॅन्सर टाळण्यासाठी दिवसातून किमान १० ग्लास पाणी प्यावे. दिवसा जास्त तर रात्री कमी पाणी प्यावे.
९) इन्सोमॅनिया आणि गॅस प्रॉब्लेम टाळण्यासाठी चहा-कॉफी पिऊ नये. सायंकाळी ५ नंतर कमी खावे.
१०) तेलकट कमी खावे कारण असे जेवण पचण्यासाठी ५ ते ७ तास लागतात आणि त्यामुळे थकवा येऊ शकतो.
११) केळी, द्राक्षे, स्पिनीच, भोपळा, पिच अशा प्रकारची फळे खावीत. टमाटे वाफवून शिजवून खावेत.कच्चे टमाटे खाऊ नयेत.
१२) कमी झोप ही आपल्या मेंदूस अपायकारक असते म्हणून किमानपक्षी दिवसात सहा तास तरी झोप घ्यावी.
१३) गरम लिंबूपाण्यामुळे दिर्घायुष्य लाभते. सुंदर स्वास्थ्यासाठी दुपारी १ तास वामकुक्षी करावी. कॅन्सरच्या पेशी नष्ट होतात. रोज गरम लिंबूपाणी प्यावे. थंड लिंबूपाण्यात फक्त व्हिटॅमिन सी असते. कॅन्सर नष्ट करण्याची क्षमता नसते हे संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

गरम लिंबूपाणी हे कॅन्सरवरचा रामबाण उपाय ठरले आहे. कारण ते फक्त कॅन्सरच्यापेशीच नष्ट करते.बाकी पेशींना अपाय पोहचवत नाही आणि लिंबातील सायट्रिक ऍसिड, पॉलिफिनॉल उच्च रक्तदाब कमी करते. मुख्य रक्तवाहिन्यातील रक्तप्रवाह सुरळीतपणे चालतो आणि रक्ताच्या गुठळ्या कमी करतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नागरिकांच्या सतर्कतेने आठवडे बाजारातील सलग सात चोरटे जेरबंद

मदत करणाऱ्या नागरिकांचा शिक्रापूर पोलिसांकडून सत्कार शिक्रापूर (): शिक्रापूर पोलीस ठाण्याने गेल्या दीड महिन्यापासून शिक्रापूर,…

23 मिनिटे ago

मांडवगण फराट्यात डॉ अतुल सुराणा ठरले ‘देवदूत’; बेशुद्ध रुग्णाला CPR देऊन वाचवला जीव

न्हावरे (अक्षय टेमगिरे): मांडवगण फराटा (ता.शिरुर) येथील आनंद हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाची प्रकृती अचानक…

34 मिनिटे ago

रांजणगाव गणपतीतील सोन्याच्या दुकानात खरेदीच्या बहाण्याने हातचलाखी करत ८२ चांदीचे जोडवे लांबवले

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव गणपती येथील एका सराफ दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या चार अज्ञात…

14 तास ago

पेपरफुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या; नवीन कायद्यांपेक्षा अंमलबजावणी महत्त्वाची; विजय वडेट्टीवार

पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मालमत्ता नोंदणीच्या नव्या पोर्टलवर काँग्रेसची केंद्र व राज्य…

21 तास ago

मोबाईलवर SMS आल्याशिवाय मिळणार नाही कर्जमाफी! E-KYC आणि आधार पडताळणी अनिवार्य

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया…

21 तास ago

झोपेत घोरण्याचा त्रास

घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिभेला सूज येते. पडजीभ…

21 तास ago