आरोग्य

फक्त ४ थेंब तेलाची बघा जादू- रोज रात्री ‘हे’ काम करा

वारंवार होणारा सर्दी- खोकला, डोकेदुखी, रोगप्रतिकारक शक्ती कमी असणं, अपचन आणि पोटाचे वेगवेगळे त्रास अशा आरोग्याच्या कित्येक समस्या कमी करण्यासाठी तेलाचा एका खास पद्धतीने केलेला वापर अतिशय उपयुक्त ठरतो. तो नेमका कसा करायचा ते पाहा

पचनाच्या संबंधी तक्रारी असतील तर त्यासाठी बेंबीमध्ये तिळाचं तेल सोडावं. त्यामुळे पचन चांगले होण्यास मदत होईल. हा उपाय केल्याने सांधेदुखीचा त्रासदेखील कमी होतो.

पाळी नियमित नसेल तर कॅस्टर ऑईल वापरा.

नेहमीच खूप ताण येत असेल, मन एकाजागी स्थिर होत नसेल, अस्वस्थ वाटत असेल तर शुद्ध तूपाचे काही थेंब बेंबीमध्ये टाका.

गर्भाशयाशी संबंधित कोणत्याही तक्रारी असतील तर बेंबीमध्ये नारळाचं तेल लावावं. नारळाचं तेल बेंबीमध्ये टाकल्यास रात्री चांगली झोप येते. ज्यांना रात्री लवकर झोप येत नाही, वारंवार जाग येऊन झोप अपुरी होते, त्यांनी हा उपाय करावा….

बेंबीमध्ये कडुलिंबाचं तेल सोडल्याने चेहऱ्यावर छान चकाकी येते. पिंपल्स, ॲक्ने असा त्रास खूप कमी होतो. केसांच्या बाबतीत कोणत्याही समस्या असतील तर बेंबीमध्ये रोजमेरी तेल सोडा. यामुळे केसांची वाढदेखील चांगली होते. चेहऱ्यावरचे पिगमेंटेशन कमी करण्यासाठी बदाम तेलाचाही उपयोग होतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

21 तास ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

21 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

21 तास ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

21 तास ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

23 तास ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

23 तास ago