आरोग्य

सकाळी नाश्ता न करण्याचे नुकसान

नाश्ता दिवसातील सगळ्यात महत्वाच्या आहारापैकी एक असतो. जर नियमितपणे पौष्टिक नाश्ता केला नाही तर याचा वाईट प्रभाव शरीरावर बघायला मिळतो. बऱ्याचदा लोक बिझी शेड्युलमुळे किंवा वजन कमी करण्याच्या नादात नाश्ता करतच नाहीत. पण सकाळचा नाश्ता स्किप करण्याचा वाईट प्रभाव केवळ शरीरावरच नाही तर मेंदुवरही पडतो.

नाश्ता न करण्याचे नुकसान

एनर्जी होते कमी

मेंदू एनर्जीसाठी ग्लूकोजवर अवलंबून असतो. जर तुम्ही नाश्ता केलाच नाही तर ब्लड शुगर लेव्हल कमी होऊ लागते. ज्यामुळे तुम्हाला थकवा जाणवतो आणि कोणत्याही गोष्टीवर फोकस करण्यास तुम्हाला समस्या येते.

मेमरी आणि कमजोर फोकस

सकाळी नाश्ता केला नाही तर न्यूरोट्रान्समिटर्ससारखे एसेटलाकॉलिन जे मेमरी आणि लर्निंग सपोर्ट कमी अ‍ॅक्टिव राहतात. ज्यामुळे तुम्हाला लक्ष केंद्रीत करण्यास समस्या येऊ शकते.

मूड स्विंग्स आणि चिडचिड

नाश्ता स्किप केल्यानं स्ट्रेस हार्मोन कार्टिसोल खूप वाढतो. ज्यामुळे तणाव वाढतो, चिडचिडपणा वाढतो. या समस्या होऊ द्यायच्या नसतील तर न विसरता नाश्ता केला पाहिजे.

रिअ‍ॅक्शन टाइम स्लो होतो

लो एनर्जी सप्लायमुळे मेंदुचे न्यूरॉन्स चांगल्या पद्धतीनं कम्यूनिकेट करत नाहीत. यामुळे निर्णय घेण्याची किंवा रिस्पॉन्स देण्याच्या स्पीडवर प्रभाव पडतो.

क्रेविंग्स आणि ओवरईटिंग

जर नियमितपणे नाश्ता केला नाही तर मेंदुला भूक लागल्याचा संकेत मिळतो. सतत काहीतरी खाण्याचं मन होतं. अनेकदा नाश्ता स्किप केल्यावर दुपारचं जेवण जास्त केलं जातं.

बॅलन्स नाश्ता महत्वाचा

डॉक्टरांचा सल्ला आहे की, तुम्ही नियमितपणे संतुलित नाश्ता करायला हवा. नाश्त्यात प्रोटीन, फायबर आणि हेल्दी फॅट भरपूर असावेत.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आपली बस, आपली सेवा १ मे पासून एसटीचे नवे अभियान;  परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…

3 तास ago

महापुरुषांच्या अपमानावर सरकार गप्प का? वडेट्टीवारांचा संतप्त सवाल

नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…

3 तास ago

पनवेलमध्ये ९ दिवसीय मोफत अभिनय प्रशिक्षण शिबिर; नोंदणी ५ मेपर्यंत

पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…

3 तास ago

तेलंगणात एसटी विलीनीकरणाचा ऐतिहासिक निर्णय; महाराष्ट्र सरकारवर काँग्रेसची टीका

मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…

3 तास ago

VSI चे शिष्टमंडळ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर; संशोधन सहकार्याचा नवा मार्ग खुला होणार

पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…

5 तास ago

जन्मभूमीतून कर्मभूमीकडे! गोदा ते नर्मदा जलयात्रा; नारीशक्ती आणि विकासाचा नवा महामंत्र

अहिल्यानगर: नदी ही केवळ पाण्याचा प्रवाह नसून ऊर्जा, श्रद्धा आणि सृष्टीचा आधार आहे—आणि म्हणूनच नदी…

6 तास ago