आरोग्य

सकाळी नाश्ता न करण्याचे नुकसान

नाश्ता दिवसातील सगळ्यात महत्वाच्या आहारापैकी एक असतो. जर नियमितपणे पौष्टिक नाश्ता केला नाही तर याचा वाईट प्रभाव शरीरावर बघायला मिळतो. बऱ्याचदा लोक बिझी शेड्युलमुळे किंवा वजन कमी करण्याच्या नादात नाश्ता करतच नाहीत. पण सकाळचा नाश्ता स्किप करण्याचा वाईट प्रभाव केवळ शरीरावरच नाही तर मेंदुवरही पडतो.

नाश्ता न करण्याचे नुकसान

एनर्जी होते कमी

मेंदू एनर्जीसाठी ग्लूकोजवर अवलंबून असतो. जर तुम्ही नाश्ता केलाच नाही तर ब्लड शुगर लेव्हल कमी होऊ लागते. ज्यामुळे तुम्हाला थकवा जाणवतो आणि कोणत्याही गोष्टीवर फोकस करण्यास तुम्हाला समस्या येते.

मेमरी आणि कमजोर फोकस

सकाळी नाश्ता केला नाही तर न्यूरोट्रान्समिटर्ससारखे एसेटलाकॉलिन जे मेमरी आणि लर्निंग सपोर्ट कमी अ‍ॅक्टिव राहतात. ज्यामुळे तुम्हाला लक्ष केंद्रीत करण्यास समस्या येऊ शकते.

मूड स्विंग्स आणि चिडचिड

नाश्ता स्किप केल्यानं स्ट्रेस हार्मोन कार्टिसोल खूप वाढतो. ज्यामुळे तणाव वाढतो, चिडचिडपणा वाढतो. या समस्या होऊ द्यायच्या नसतील तर न विसरता नाश्ता केला पाहिजे.

रिअ‍ॅक्शन टाइम स्लो होतो

लो एनर्जी सप्लायमुळे मेंदुचे न्यूरॉन्स चांगल्या पद्धतीनं कम्यूनिकेट करत नाहीत. यामुळे निर्णय घेण्याची किंवा रिस्पॉन्स देण्याच्या स्पीडवर प्रभाव पडतो.

क्रेविंग्स आणि ओवरईटिंग

जर नियमितपणे नाश्ता केला नाही तर मेंदुला भूक लागल्याचा संकेत मिळतो. सतत काहीतरी खाण्याचं मन होतं. अनेकदा नाश्ता स्किप केल्यावर दुपारचं जेवण जास्त केलं जातं.

बॅलन्स नाश्ता महत्वाचा

डॉक्टरांचा सल्ला आहे की, तुम्ही नियमितपणे संतुलित नाश्ता करायला हवा. नाश्त्यात प्रोटीन, फायबर आणि हेल्दी फॅट भरपूर असावेत.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ठाणे अंतर्गत मेट्रोबाबतचे गैरसमज दूर करा; नागरिकांशी संवाद साधा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महारेलला जनजागृती, चर्चासत्रे आणि तीन आठवड्यांत पर्यायी मार्गाचा अभ्यास करण्याचे निर्देश ठाणे : ठाणे अंतर्गत…

10 तास ago

म्हाडाचे घर देण्याच्या आमिषाने निवृत्त बँक अधिकाऱ्याची 29 लाखांची फसवणूक; शिवाजी पार्क पोलिसांत गुन्हा

सहा वर्षे आश्वासनांची मालिका, 'स्टॉप पेमेंट' धनादेशांचा धक्का; तिघांविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे व संगनमताचे गंभीर…

13 तास ago

आज ना उद्या माझा पुतण्या भारताचा पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांबद्दल काकांचा मोठा दावा

'देवाभाऊ' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बाळासाहेब फडणवीस यांचे वक्तव्य; चंद्रकांत पाटील यांच्याकडूनही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचे कौतुक पुणे…

13 तास ago

एफडीएची राज्यभर धडक मोहीम! 88 कारवाया, 9.50 कोटींचा बनावट औषधसाठा जप्त; 10 आरोपी गजाआड

मुंबई: अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) जून-जुलै 2026 या कालावधीत राज्यभर बनावट औषधे, विनापरवाना उत्पादन-विक्री,…

13 तास ago

ओबीसींच्या हक्कांसाठी काँग्रेसची ‘मंडल यात्रा’; सरकारला वडेट्टीवारांचा इशारा

नागपूर: भंडारा येथून सुरू झालेल्या विदर्भातील ११ जिल्ह्यांच्या 'मंडल यात्रा'च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय…

13 तास ago

‘इथेनॉल घोटाळ्याप्रकरणी नितीन गडकरींचा राजीनामा घ्या; मोदींनी देशाची माफी मागावी’; हर्षवर्धन सपकाळ

ई-२० धोरण घाईत राबवले; वाहनधारकांचे नुकसान झाल्याचा काँग्रेसचा आरोप, फडणवीसांच्या दिल्लीवारीवरही निशाणा मुंबई: पेट्रोलमध्ये इथेनॉल…

13 तास ago