उन्हाळ्याची सुरवात झाली तशी उन्हाळ्याचा कडाका वाढत चालला आहे. आपण काही कामानिमित्त बाहेर पडतो आणि उन्हाशी सामना करावा लागतो. सूर्याची किरणे सरळ पृथ्वीवर येउन मध्यावर येत असल्याने उष्णतेचे प्रमाण वाढते. नाकातून रक्त येतं, भोवळ येते, उष्माघाताचा झटका येतो, उन बाधण्याचे प्रमाण वाढते, अश्या अनेक समस्या निर्माण होतात, या सर्वावर सब्जा, तुळशीचे बी उपयुक्त उपाय आहे.
सब्जा चविला गोड आहे आणि शरीरातील उष्णता कमी करून थंडावा देते. भरपुर प्रथिने असतात यांत फायबर, ओमेगा, फाँलिक अँसिड, कँलशिअम, मँग्नेशिअम, लोह, व्हिटमिन सि, ए भरपुर प्रणाणांत आहे.
फायदे
1) सब्जामुळे प्रतिकारशक्ति वाढते सब्जा मध्ये कँलरीजचे प्रमाण अधिक असते
२) सब्जामद्ये अल्फा लिनिलेनिक अँसिड असते ते वजन कमी करण्यासाठी उपयोगी ठरते रोज रात्री पाण्यात भिजवून त्यात लिंबु रस व मध मिसळून ठेवा, सकाळी घ्यावे.
३) त्वचा विकारांसाठी सब्जा लाभदायक आहे . त्वचा तजेलदार राहते.
४) मधूमेहावर गुणकारी आहे. साखर नियंत्रित राहते
५) पोट साफ करण्याचे उत्तम औषध आहे. बी पाण्यात भिजवून सकाळी घ्यावे. सब्जा हा पाण्यात , मिल्क शेक, सरबत, फालुदा, ताक, लस्सी यांत टाकून पितात.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील करंदी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीदरम्यान झालेल्या अपघातात प्रकाश…
१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…
मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा…
मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार…
ठाणे: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात भारतातही पंतप्रधान Narendra Modi यांच्यावर…
मुंबई: राज्यात वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांबाबत करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या…