आरोग्य

वजन कमी करण्यासाठी उपाय

१) भूक असेल तेव्हाच खा. वारंवार खाऊ नका. लंघन करा. म्हणजे उपवास करा.

२) सकाळी पोटभर, दुपारी मध्यम, संध्याकाळी कमीच खा.

३) एकाचवेळी भरपेट खाऊ नका. एक घोट जेवणा अगोदर पाणी प्या. निम्मे जेवण झाल्यावर एक घोट पाणी प्या. शेवटी एक/दोन घोट पाणी प्या. एका तासानंतर पोटभर प्या. जेवण झाल्यावर लगेच जास्त पाणी प्यायल्यास १००% पोट वाढतेच. काळजी घ्या.

४) पातळ भाजी, रस्सा खा.

५) एका वेळी एकच भाजी खा.

६) सोबत कच्चे खा. (कांदे, गाजर, टोमॅटो, बीट, कोबी)

७) चमचमीत कमी खा. (तेलकट, तुपट, मसालेदार, फास्टफूड)

८) सकाळी अनोशापोटी एक ग्लास कोमट पाणी + मध एक चमचा + अर्धे लिंबू रस प्या. लवकर वजन कमी होते. हा उपाय काही दिवसच करा.

९) लांबलचक वाढणा-या भाज्या जास्त खा. म्हणजे सडपातळ राहाल. (पडवळ, शेंगा, शिराळी, भेंडी, दुधी)

१०) व्यायाम करा, जाँगिंग करा, एरोबिक्स करा. (प्राणायाम, योगासने) रोज १०/१२ सूर्यनमस्कार घाला.

११) फास्ट चाला, रमतगमत चालू नका. किमान ३० मिनिटे दररोज चाला.

१२) प्रत्येक काम स्पिडणे करा. स्वतःची कामे स्वतःच करा.

१३) ऍक्युप्रेशर करा. (म्हणजे हातपाय घासा व प्रेस करा)

१४) आकाराने गोल भाज्या कमी खा. (बटाटा, भोपळा, वांगी) अन्यथा लवकर गोल व्हाल.

१५) पोटसाफ राहू द्या.

१६) रोज अर्धा लहान चमचा मेथी दाणे सकाळी किंवा संध्याकाळी ५ मिनिटे तोंडात ठेवा. नंतर पाण्याबरोबर गिळा. वजन कमी होते.

१७) जे अन्न सहज पचन होते तेच खाणे. नैसर्गिक जीवन जगा.

१८) दुपारी केव्हाच झोपू नका.

१९) दिवसभरात ३ ते ४ लिटर पाणी प्या. (शक्यतो कोमट पाणी)

२०) भात, भाकरी, चपाती पोटभर खाल्ली तरी चालेल. मात्र भाज्या कमीच खा.

२१) श्वासावर फास्ट चाला किंवा रनिंग करा. म्हणजे रनिंग करते वेळी नाकानेच जोरात श्वास घ्या व सोडा. लवकर वजन कमी होईल.

२२) एकाच वेळी सर्व उपाय करू नका.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूरमध्ये डिजिटल ‘पोर्टर’ अ‍ॅपमधून ‘एमडी’ चा पुरवठा; लाखोंचा मुद्देमाल जप्त, तिघे जेरबंद…

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात ड्रग्स माफियांनी आता थेट डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार घेतला असुन त्यामुळे…

1 तास ago

शिरूर शहरात महिलेची रस्त्यातच प्रसूती; माणुसकीचे घडले दर्शन पण…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात प्रसूतीच्या कळांनी विव्हळणाऱ्या एका मातेला रुग्णालयापर्यंत पोहोचणेही कठीण झाले असताना,…

3 तास ago

विधानसभा निवडणूक २०२४!  ‘परिशिष्ट ४४’च्या प्रती तातडीने द्या; काँग्रेसची मागणी

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान प्रक्रियेवर उपस्थित होत असलेल्या शंका आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर,…

8 तास ago

‘खाकी’च्या बळावर विकासाला गती; महाराष्ट्र पोलीसांना ग्लोबल बनवण्याचा शिंदेंचा निर्धार

मुंबई: राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत असेल तरच विकासाला खरी गती मिळते, असा ठाम संदेश देत उपमुख्यमंत्री…

8 तास ago

पद्म पुरस्कार 2027 साठी राज्यस्तरीय समिती स्थापन

मुंबई: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफारस करण्यासाठी राज्य…

8 तास ago

पुण्यात महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी बस सुविधांमध्ये सुधारणा; लवकरच उच्चस्तरीय बैठक; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देत बस सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी लवकरच…

8 तास ago