आरोग्य

पानफुटी म्हणजे काय?

पानफुटि म्हणजेच घायमारि, एअर प्लांट, व कटकटक अशि बहुविध नावाने ओळखलि जाते. मूळचि आफ्रिकेच्या उष्ण प्रदेशातलि आहे,. हिचे पुनरुत्पादन अतिशय सोपि असल्याने हिचा प्रसार जगभर झाला आहे,. कमि पाणि लागत असल्याने ती घरात शोभेकरता म्हणून लावल्या जाते,. पानफुटिचे वैशिष्ट्य म्हणजे हिचे पान नुसते मातित लावले तर लगेच मूळ धरून रोप तयार होते…

पानफूटि हि मुख्यत्वे वापरलि जाते, औषध म्हणून, ते, पित्ताशयात व मूत्राशयात असलेले खडे यांना तोडुन बाहेर काढणे!!!… याचि दोन पाने स्वच्छ धुवून

सकाळि अनशापोटि गरम पाण्यासोबत चावून खावित, काहि दिवसातच तूटुन खडे बाहेर पडतात.

पानफुटिच्या रसात सुंठेचे चूर्ण मिसळून सेवन केल्यास पोटशूळ लगेच बंद होतो,. युरिन चि जळजळ व सर्वच मूत्रविकार याच्या सेवनाने बरे होतात,. स्रियांचा श्वेतप्रदर, व रक्तप्रदर पानफुटिचा काढा करून पिल्यास बरा होतो.

त्वचेवर आलेले फोडं, पूरळ, जखमांचे घाव, भाजलेले, व्रण, यावर पानफुटिच्या पानांना वाटुन ती लुगदि तिथे लावल्यास सर्व त्रास बरे होतात,. पान फुटी हि गुणाने शीतल, असल्याने सर्व पित्तविकार बरे करते, पोटातला अल्सर, व तोंडातले छाले, व्रण याच्या रसाच्या सेवनाने बरे होतात.

केसात कोंडा झाला असेल, तर याच्या रसाने मालिश करावी, कोंडा निघतो, आणि डोकेदूखी असेल तर ती थांबते, कानात कोणत्याहि प्रकारचा स्राव होत असेल, तर पानफुटिच्या पानाच्या रसाचे काहि थेंब कानात टाकल्यास आराम पडतो,.

पानफुटिचि पाने रक्तस्तंभक, व जंतूनाशक, आहे, शरिराच्या आतून होणारा कोणताहि रक्तस्राव याच्या सेवनाने बंद होतो, जूलाब, अतिसार, डायरिआ, झाल्यास, याच्या रसाच्या दुप्पट लोणि घेउन प्राशन केल्यास आराम पडतो,.

संधिवात, उच्च रक्तदाब, व अंगाचा दाह यांसारख्या व्याधिवरिल अनेक पारंपारिक औषधांमद्ये पानफुटि वनस्पति वापरतात,. शरिरावर कुठेहि सूज आल्यास पानफुटिची पाने तव्यावर गरम करून बांधल्यास सूज उतरते,. वमन, उलटी, मळमळ होत असेल, तर, याचि पाने चावुन रस गिळावा, बरे वाटते.

पुरुषवर्गात आढळणारा, प्रोस्टेट ग्रंथिंचि वाढ यांवर पानफुटिचे सेवन फायद्याचे ठरते, दिसायला पाणिदार असलेले हे रोपटे आँपरेशन सारखि अवघड क्रियेपासून वाचवून मनुष्यावर उपकारच करते.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

जेजुरी पोलिसांच्या तत्परतेमुळे हरवलेली चिमुकली सुखरूप कुटुंबीयांच्या स्वाधीन

संवेदनशीलता आणि मानवतेचे दर्शन घडवणारी घटना जेजुरी: जेजुरी येथे दर्शनासाठी आलेली तीन वर्षांची चिमुकली हरवल्याने काही…

1 तास ago

पारोडीतील जिओ टॉवर रात्री बंद; संतप्त ग्रामस्थांचा टॉवरवर चढून आंदोलनाचा इशारा

शिक्रापूर (ओमकार भोरडे): पारोडी हद्दीतील एनएच-५४८ महामार्गालगत उभारण्यात आलेला जिओ कंपनीचा मोबाईल टॉवर वारंवार बंद…

2 तास ago

आठवडे बाजारातील चोऱ्यांना आळा घालण्यासाठी शिक्रापूर पोलिसांची विशेष मोहीम

नवनियुक्त पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची प्रत्यक्ष बाजारात भेट; साध्या वेशातील पथके तैनात होणार शिक्रापूर…

3 तास ago

महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका अध्यक्षपदी सागर रोकडे; उपाध्यक्षपदी सुनिल जिते यांची निवड

शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका कार्यकारिणीची बैठक नुकतीच शिरूर येथे उत्साहात…

4 तास ago

जास्त वेळ झोपल्याने शरीरावर काय होतो परिणाम

सामान्यपणे एक्सपर्ट दिवसातून ७-८ तास झोप घेण्याचा सल्ला देत असतात. कारण इतकी झोप शरीरासाठी गरजेची…

4 तास ago

रुद्राक्षाचं पाणी पिण्याचे फायदे

रुद्राक्षाला हिंदू धर्मात फार धार्मिक महत्व आहे. रुद्राक्षाला भगवान शिवाचा आशीर्वाद मानलं जातं. त्यामुळे जास्तीत…

5 तास ago