विडय़ातील प्रत्येक पदार्थ आपल्या शरीराला आवश्यक असतो.
1) कात: अतिसार थांबवणे व कंठशुद्धी करणे.
2) जायफळ: तोंडाची दुर्गंधी दूर करणे.
3) ओवा: पोटदुखी थांबणे.
४) सुपारी: दात बळकट होतात.
5) वेलदोडा: अन्नपचन सुधारते.
6) लवंग: दुर्गंधी व कफ कमी होते.
7) बडीशेप: वायुहारक, बुद्धिमत्तावर्धक.
८) सुके /ओले खोबरे: बुद्धिवर्धक, त्वचारोग टाळते व घाम येणे कमी होते.
9) ज्येष्ठमध: आवाज सुधारतो.
10) कापूर : जंतुनाशक.
11) चुना : कफाचा नाश व उलटी थांबते..
12) केशर: सर्दी कमी होते.
१३) नागवेलीची पाने: सुवासिक व दुर्गंधीनाशक
अशा या तेरा पदार्थानी व तेरा गुणांनी युक्त असा त्रयोदशगुणी विडा, बहुगुणी विडा सर्वानी अवश्य खावा, पण नीट चावून चावून खावा.
आता पूर्वीप्रमाणे घरोघरी पानदान दिसत नाही. पण चौकाचौकात पानाचे ठेले दिसतात. तिथे तयार पाने मिळतात. त्यामुळे लोकांना पान, विडा व त्यातील पदार्थ माहितीच नाहीत.
पूर्वीसारखी एकत्र कुटुंबे नाहीत त्यामुळे आजोबा नाहीत व त्यांचा खलबत्ता, पीकदाणी, चंची, अडकित्ते आणि ते शब्दही काळाबरोबर नाहीसे झाले.
(सोशल मीडियावरुन साभार)
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…
शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…