आरोग्य

मोहरीच्या तेलाने तळपायांची मालिश का करतात, जाणून घ्या कारण…

भरपूर लोक जेवण बनवण्यासाठी मोहरीच्या तेलाचा वापर करतात. असं मानलं जातं की, मोहरीचं तेल एकंदर आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. इतकंच नाही तर या तेलामध्ये भरपूर पोषक तत्व असतात. मोहरीच्या तेलामध्ये हेल्दी फॅट्स, पॉलीअनसॅच्युरेटेड आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड असतं. जे शरीरासाठी फायदेशीर असतं. तसेच यात ओमेगा ३ आणि ६ फॅटी अ‍ॅसिडही असतं.

तुम्हाला कदाचित माहीत नसेल, पण भरपूर लोक तळपायांवर मोहरीचं तेल लावतात. याने काय फायदे होतात हे आज आपण जाणून घेणार आहोत. या तेलाने त्वचा नॅचरल पद्धतीने मॉइश्चराईज होते. तळपायांना हे तेल लावून मालिश केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात.

मोहरीच्या तेलाने मालिश करण्याचे फायदे

मोहरीच्या तेलाला आयुर्वेदात आरोग्याच्या दृष्टीने फार महत्व आहे. याच्या सेवनासोबतच याने मालिश केल्याने मसल्सना आराम मिळतो. या तेलाने मालिश केल्याने शरीरातील ब्लड सर्कुलेशन सुरळीत होतं. रात्री तेलाने तळपायांनी मालिश केल्याने पायांना आराम मिळतो आणि मेंदुही रिलॅक्स होतो. ज्यामुळे तुम्हाला चांगली झोपही येते.

झोप चांगली लागते:- ज्या लोकांना झोप न येण्याची म्हणजे इन्सोम्नियाची समस्या असते, त्यांच्यासाठी हे तेल खूप फायदेशीर ठरतं. या लोकांनी रात्री झोपण्याआधी कोमट तेलाने तळपायांची मालिश करावी. यामुळे मानसिक तणाव दूर होतो आणि रक्तप्रवाह सुद्धा सुरळीत होतो. जे लोक तणाव किंवा चिंतेचे शिकार आहेत त्यांनी रोज या तेलाने तळपायांची मालिश करावी.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

दिवंगत अजितदादा पवारांना अभिवादन; विधानमंडळाची स्मृतीपत्रे सुनेत्रा अजित पवार यांच्या स्वाधीन.

बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…

3 तास ago

२०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य; ‘देवगिरी ते देवराई’ अभियानाचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…

3 तास ago

पिंपळे जगतापच्या पाषाण तलावात तरुणाचा मृतदेह; LCB सह विविध तपास पथके घटनास्थळी

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील पाषाण तलावात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून…

3 तास ago

‘ईशान सेतू’ने महाराष्ट्र-ईशान्य भारत जोडला; मणिपूरमध्ये सिद्धिविनायकाची प्रतिकृती उभारणार; एकनाथ शिंदे

ईशान्य भारतातील भाषांमध्ये रामायण, गीता, हनुमान चालीसाचे प्रकाशन; पवित्र ग्रंथांच्या मोफत वितरणाचा खर्च उचलण्याची शिंदेंची…

3 तास ago

मोदींनी सोनम वांगचुकांची भेट का घेतली नाही?; राम मंदिर चोरीवर भाजप-आरएसएसवर सपकाळांचा हल्लाबोल

मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केंद्र सरकार, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक…

3 तास ago

मोदींकडून बारामतीच्या नव्या रेल्वे स्थानकाचे लोकार्पण; पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला मिळाली नवी गती

बारामती : अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील ७५ आणि महाराष्ट्रातील बारामती व नांदुरा या दोन…

3 तास ago