महाराष्ट्र

राज्यात १८,००० कंत्राटी शिक्षकांची भरती होणार

औरंगाबाद: राज्यातील शिक्षण व्यवस्थेत मोठा बदल होणार असून सुमारे १८ हजार १०६ कमी पटाच्या शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक नेमण्याची मोठी प्रक्रिया सुरू होणार आहे जिल्हा परिषदेच्या कमी पटाच्या शाळांवर याचा थेट परिणाम होणार आहे

सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश

५२ वर्षे वयापर्यंतच्या प्राथमिक शिक्षकांनी दोन वर्षांत TET उत्तीर्ण करणे आवश्यक

२३ नोव्हेंबरला झालेली TET ही पहिली संधी

अनेक शिक्षकांनी हा निर्णय रद्द करण्यासाठी प्रयत्न सुरू केले

शासन निर्णय मान्य झाल्याने हजारो शिक्षकांना अतिरिक्त होण्याची भीती

माध्यमिक शाळांसाठी मोठा निर्णय

नववी-दहावीमध्ये २० पेक्षा कमी विद्यार्थी असलेले वर्ग ओळखले जात आहेत

त्या वर्गातील शिक्षक अतिरिक्त घोषित होण्याची शक्यता

5 डिसेंबरपर्यंत समायोजनाची मुदत

सुमारे ६२० शाळांमधील ३,००० शिक्षकांचे दुसरीकडे समायोजन

जिल्हा परिषद शाळांची स्थिती

एकूण शाळा ६४,०००

दहा पेक्षा कमी पटाच्या शाळा ८,०८९

२० पेक्षा कमी पटाच्या शाळा १८,१०६

कंत्राटी शिक्षकांची नियोजन संख्या १८,१०६

कंत्राटी नियुक्ती कशी होणार

दहा पेक्षा कमी पटाच्या प्रत्येक शाळेत १ कंत्राटी शिक्षक

२० पेक्षा कमी पटाच्या शाळेत १ नियमित + १ कंत्राटी शिक्षक

त्यानुसार नियुक्ती प्रक्रिया राबवली जाणार

माध्यमिक ५ ते ८ वर्गांचे काय

पाचवी ते आठवीच्या वर्गांवर कमी पट असलेल्या माध्यमिक शाळांमध्येही समस्या

नियमित शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्यता

त्या जागी कंत्राटी शिक्षक नेमण्याची तयारी

शिक्षण विभागाकडून अद्याप अंतिम निर्णय बाकी

परिणाम कोणावर होणार

प्राथमिक शिक्षक

माध्यमिक शिक्षक

कमी पटाच्या ग्रामीण शाळा

अनुदानित शाळा

शिक्षक समायोजन प्रक्रिया

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे असूनही काही लोकांसाठी ठरतं घातक

हेल्दी ड्रिंक्सचा विषय निघतो तेव्हा नारळ पाण्याचं नाव सगळ्यात वर येतं. नारळ पाणी हे शरीरासाठी…

5 तास ago

आंबट ढेकर, पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय

कधीकधी अपचनामुळे पोट जड होऊन वेदनाही होतात. अस्वस्थता, जळजळ आणि मळमळ असा त्रासही होतो. तर…

5 तास ago

आजारी पडण्यापुर्वी पुढील गोष्टी फक्त आयुर्वेदच करु शकतो

1) कॅन्सर होण्याची भीती वाटते.-नियमित कडीपत्त्याचा रस प्या. 2) हार्ट अँटॅकची भीती वाटते - नियमित…

5 तास ago

7 तारखेपर्यंत पगार अनिवार्य; नोकरी सोडल्यानंतर 2 दिवसांत Full & Final, नवीन कामगार नियमांची माहिती

मुंबई : कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळावे आणि नोकरी सोडल्यानंतर देय रक्कम मिळण्यासाठी होणारा विलंब टाळावा,…

5 तास ago

प्रदीप कबरे यांच्या ‘खिडकी’ अभिवाचनाचा विशेष प्रयोग ३० जुलैला दादरच्या शिवाजी मंदिरात

मुंबई: प्रसिद्ध नाटककार प्रदीप कबरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेल्या 'खिडकी' या पुस्तकातील निवडक अनुभवांवर आधारित…

5 तास ago

अपघातग्रस्त तरुणीला सुनेत्रा पवार यांची तात्काळ मदत; रुग्णालयात दाखल करून उपचाराची केली व्यवस्था

बारामतीत विकासकामांच्या पाहणीदरम्यान थांबवला ताफा; जखमी तरुणीच्या उपचारासाठी अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना बारामती: उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित…

5 तास ago