महाराष्ट्र

शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळणार ४ लाखांपर्यंत अनुदान; सिंचन क्षेत्र वाढीसाठी सरकारची योजना

संभाजीनगर: राज्यातील शेतकऱ्यांना सिंचन सुविधा निर्माण करण्यासाठी ४ लाखांपर्यंत अनुदान मिळणार आहे. राज्य सरकारकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबवली जात आहे. या योजनेंतर्गत राज्यातील ०.४० हेक्टरपासून ते ६ हेक्टरपर्यंत शेती असलेल्या शेतकऱ्यांना यामध्ये विहीर, वीजजोडणी, पंपसंच, शेततळे, सोलरपंप, ठिबक सिंचन यांसारख्या सुविधा मिळणार आहे.

योजनेचा उद्देश

अनुसूचित जाती / नवबौद्ध शेतकऱ्यांना आर्थिक मदत

शेतीत कायमस्वरूपी सिंचन सुविधा

शेतीचे उत्पन्न वाढवणे.

अनुदान घटक व रक्कम

नवीन विहीर – ₹4,00,000

जुनी विहीर दुरुस्ती – ₹1,00,000

इनवेल बोअरिंग – ₹40,000

वीज जोडणी – ₹20,000

पंप संच – ₹40,000

सोलर पंप – ₹50,000

शेततळ्याला प्लॅस्टिक अस्तरीकरण – ₹2,00,000

ठिबक सिंचन – ₹97,000

तुषार सिंचन – ₹47,000

PVC/HDPE पाईप – ₹50,000

परसबाग – ₹5,000

बैल/ट्रॅक्टर यंत्रसामग्री – ₹50,000 पर्यंत

पात्रता निकष

शेतकरी अनुसूचित जाती / नवबौद्ध असावा

७/१२ आणि ८अ उतारा आवश्यक

जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँक खाते (आधार लिंक)

दारिद्र्यरेषेखालील शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य

0.40 ते 6 हेक्टर शेती (विशेष बाबतीत अट लागू नाही)

एकदा लाभ घेतल्यावर 5 वर्षे पुन्हा लाभ नाही

जुनी विहीर असल्यास 20 वर्षांनंतरच दुरुस्तीचे अनुदान मिळेल

आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड

बँक पासबुक (आधार लिंक)

शेतकरी ओळख प्रमाणपत्र

शेतकऱ्याचा फोटो

जमीन नकाशा (हवे असल्यास)

संयुक्त करारपत्र (लहान जमीन असल्यास)

स्वयंघोषणा पत्र (जर इतर योजनांचा लाभ घेतला नसेल)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे बाहेरचे गुंड आणून दहशत करत फोडले जेसीबी मशिन

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…

7 तास ago

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत ॲग्रीबिझनेस अभ्यासक्रम सुरु; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…

13 तास ago

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता

मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…

13 तास ago

शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…

14 तास ago

शिरूर शहरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…

14 तास ago

एसटीचा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…

1 दिवस ago