महाराष्ट्र

घरमालकांनो सावधान! ‘ही’ चूक टाळा अन्यथा भाडेकरूच बनू शकतो तुमच्या घराचा मालक

संभाजीनगर: भारतातील अनेक लहान-मोठ्या शहरांमध्ये लोक त्यांच्या मालमत्तांवरून भाड्याने देऊन चांगली कमाई करत आहेत. फक्त सामान्य नागरिकच नाही, तर मोठे सेलिब्रिटी देखील त्यांचे अपार्टमेंट्स, बंगले भाड्याने देऊन लाखोंमध्ये कमवत आहेत.

पण, थांबा.

तुम्ही मालमत्ता भाड्याने देत आहात ना

तर ‘1963 चा कायदा’ जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे.

भाडेकरू बनू शकतो मालक

होय 1963 च्या मर्यादा कायद्यानुसार, जर एखाद्या भाडेकरूने सलग 12 वर्षे कोणतीही अडथळा न येता मालमत्तेवर ताबा ठेवला आणि घरमालकाने त्या विरोधात कोणतीही कारवाई केली नाही, तर भाडेकरू त्या मालमत्तेवर मालकी हक्काचा दावा करू शकतो.

यालाच “प्रतिकूल ताबा” (Adverse Possession) असे म्हणतात.

कायद्यानुसार नेमकं काय घडत

मालकाने 12 वर्षे मालकी हक्क सांगितला नाही

भाडेकरूने तोपर्यंत ताबा कायम ठेवला

तर भाडेकरू मालकी मिळवू शकतो.

सरकारी मालमत्तेवर देखील हक्क

होय सरकारी मालमत्तेसाठी ही मुदत 30 वर्षांची आहे. जर एखादा व्यक्ती सरकारी जागेत 30 वर्षे सतत राहत असेल, तर तो त्या मालमत्तेवरही दावा ठोकू शकत.

घरमालकांनी काय करावे

भाडेकरूंसोबत लेखी करार करा

करारात भाडे व अटी स्पष्ट नमूद करा

वेळोवेळी मालमत्तेवर ताबा दाखवा

भाडेकरूने नियमभंग केला तर लगेचच कायदेशीर कारवाई करा.

तर मग उशीर कशाचा

तुमच्या मालमत्तेचं संरक्षण आजच सुरू करा! नाहीतर भाडेकरू तुमच्या घराचा “मालक” होईल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

काँग्रेसला मोठा धक्का; साहेबराव कांबळेंसह यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई: राज्यभरात शिवसेनेच्या विस्ताराला वेग मिळत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून यवतमाळ जिल्ह्यात…

16 तास ago

पिंपळे खालसा येथील माऊली शेळके यांचे निधन

शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील प्रगतशील शेतकरी माऊली जगन्नाथ शेळेके (वय ६४) यांचे…

22 तास ago

राजकारणातील सुसंस्कृत, विकासाभिमुख नेतृत्व हरपले; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव…

2 दिवस ago

भंडाऱ्याचा रंग पिवळा, पण मनसुबा काळा! खंडोबाच्या नावावर रसायनांचा बाजार

श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी? जेजुरी: "येळकोट येळकोट जय मल्हार!" या घोषणेने…

2 दिवस ago

मालवणी समितीच्या शिफारशींचे काय झाले? पुणे विषारी दारू प्रकरणावर सरकारला सचिन सावंत यांचा सवाल

मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने २६ अधिकारी आणि…

2 दिवस ago

विधान परिषद निवडणुकीत पैशांचा वापर; सखोल चौकशीची मागणी – विजय वडेट्टीवार

नागपूर: विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते Vijay Wadettiwar…

2 दिवस ago