महाराष्ट्र

चले जाव सरकारला सांगायची वेळ आलीय; आदित्य ठाकरे

मुंबई: आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज ‘ठाळे ठोको’ मोर्चा ठाण्यात काढण्यात आला.मिदे गटाच्या गुडानी रोशनी शिंदे मारहाणी चा जाहीर निषेध व्यक्त करत. महाविकास आघाडी च्या जनप्रक्षेप मोर्चात आदित्य ठाकरे आक्रमक हे मुख्यमंत्री गुवाहाटीचे बसले आहेत. आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातच नाही. पण आम्हाला वाटलं पोलीस कमिश्नर तरी कर्तृव्य तत्पर असतील. तिथे गेल्यानंतर ऑफिस सामसूम. कुणीच दिसत नाही. कारण सगळे वर्षा बंगल्यावर असतात”, असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी केलाय

मिंध्ये च्या लोकांनी शिंदे ताईंवर हल्ला केला. काल पोलीस आयुक्त गायब होतें.हे सरकार काही महिन्यांचं, दिवसांचे नाही तर काही तासांचे आहे.सरकरमध्ये आल्यावर तुम्हाला जेलमध्ये भरणार. ही दिघे साहेबांच्या शक्तीस्थळावर येऊन शपथ घेत आहे. आदित्य ठाकरे यांनी दाढी खाजवत शिंदें ची नक्कल केली. कार्यकर्त्यांकडून वन्स मोरची मागणी केली यावेळी आदित्य ठाकरे यांनी वन्स मोर नाही असली माणसं पुन्हा नको. मी आव्हान दिल ठाण्यात येऊन लढतो.

मला तुम्ही ठाणेकर स्वीकारणार का?

जनतेकडून जोरदार प्रतिसाद

गुंडगिरी करून ठाण्याला बदनाम केल जातय. मारहाण केलेल्या महिलेवर उलट गुन्हे दाखल केले जात आहेत. शर्ट खाली खेचत पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंनी केली मुख्यमंत्री यांची नक्कल मुख्यमंत्री यांच कौतुक करण्यासाठी आरतीची थाळी घेऊन यायला विसरलोय.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

3 तास ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

4 तास ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

5 तास ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

9 तास ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

9 तास ago

नशामुक्त मुंबई’ अभियानाचा 30 जुलैला शुभारंभ; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या सहभागातून वर्षभर जनजागृती

मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…

9 तास ago