महाराष्ट्र

पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत विचारली जाणारी प्रश्न व उत्तरे…

महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे

विद्यापीठाचे नाव – स्थळ – स्थापना

मुंबई विद्यापीठे – मुंबई – १८५७

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठे – नागपूर – 1923

पुणे विद्यापीठ ( सावित्रीबाई फुले) – पुणे -1949

डॉ. बाबसाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ – औरंगाबाद – 1958

शिवाजी विद्यापीठ – कोल्हापूर – 1962

कर्मयोगी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ – अमरावती – 1983

Y. C. M. मुक्त विद्यापीठ – नाशिक – 1989

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ – जळगाव – 1990

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ – नांदेड – 1993

टिळक महाराष्ट्र विद्यापीठ – पुणे – 1921

सोलापूर विद्यापीठ (अहिल्याबाई होळकर) – सोलापूर – 2004

गौंडवाना विद्यापीठ – गडचिरोली – 2011

शासनाच्या महत्वाच्या योजना

प्रधानमंत्री जन धन योजना – 28 ऑगस्ट 2014

स्वच्छ भारत मिशन – 2 ऑक्टोबर, 2014

मिशन इंद्रधनुष्य – 25 डिसेंबर 2014

बाटी बचाओ बेटी पढाओ – 22 जानेवारी 2015

अटल निवृत्तीवेतन योजना – 9 मे 2015

डी.डी. किसान चॅनेल – 26 मे 2015

स्मार्ट सिटी प्रकल्प – 25 जून 2015

प्रधानमंत्री आवास योजना – 25 जून 2015

डिजिटल इंडिया – 1 जुलै 2015

स्टॅन्डस अप इंडिया – 5 एप्रिल, 2016

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना – 1 मे, 2016

आयुष्मान भारत योजना – 23 सप्टेंबर, 2018

सवामित्व योजना – 24 एप्रिल 2020

शिरूर तालुका टीम

Recent Posts

महाराष्ट्रात कामगार कायद्यांचे नवे मसुदे जाहीर; ४५ दिवसांत हरकती-सूचना मागविल्या

मुंबई: राज्यातील कामगार क्षेत्रातील कायदे अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण…

21 सेकंद ago

CSMT परिसरात हरवलेल्या ८ वर्षीय बालिकेचा तासाभरात शोध; महिला फौजदार चेतना पाटील यांचा मंत्रालयात सन्मान

मुंबई: छत्रपती संभाजीनगर येथून कुटुंबासह मुंबईत पर्यटनासाठी आलेली ८ वर्षीय अनाबिया सुलतान मुस्ताक शेख ही…

4 मिनिटे ago

पत्रा चाळ रहिवाशांना दिलासा; भाड्यात १०% वाढीचा निर्णय

मुंबई: गोरेगावमधील पत्रा चाळ रहिवाशांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात…

12 मिनिटे ago

काँग्रेसच्या संघटन सृजन अभियानाला वेग; राज्यभर ७ हजार पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होणार

नवी दिल्ली: काँग्रेस पक्षाच्या संघटन सृजन अभियानाची महत्त्वपूर्ण बैठक दिल्लीत पार पडली असून, जिल्हाध्यक्षांपासून ग्रामपातळीपर्यंत…

16 मिनिटे ago

खरीप आढावा बैठकीत ‘इंटिग्रेटेड गाव विकास मॉडेल’ची मांडणी

ठाणे: उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी खरीप हंगाम आढावा बैठकीत केवळ कृषीपुरते मर्यादित न राहता “इंटिग्रेटेड…

4 तास ago

59 ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘ग्रामीण ते अवकाश’ व्हिजन

ठाणे: जवळपास 9500 विद्यार्थ्यांमधून निवड झालेल्या 59 ग्रामीण विद्यार्थ्यांना थेट इस्रोसारख्या जागतिक दर्जाच्या संस्थेला भेट…

4 तास ago