मुंबई: रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील इर्शाळवाडीवर दरड कोलळून नैसर्गिक आपत्ती ओढवली गेली व ४८ कुटुंबावर अस्मानी संकटाचा घाला आला. त्यात ठाकर वाडीतील २२ निष्पाप जीवांचे बळी गेले, ५७ जण अद्याप बेपत्ता असून अनेक जखमींवर उपचार केले गेले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकार तर्फे सर्वोतपरी मदत उपलब्ध करून दिलीय व महाराष्ट्र सरकार त्यांचे पुनर्वसन देखील करून देणार आहे. आश्रम शाळेत शिकणा-या अनेक मुलांना अनाथ व पोरके व्हावे लागले त्यांचे डॉ. श्रीकांत शिंदे फ़ाउंडेशन ने पालकत्व स्वीकारले आहे.
शिवसेना पक्षाचे ८०% समाजकारण हे सुत्र लक्षात घेऊन शिवसेना सचिव व शिव चित्रपट सेनेचे अध्यक्ष सुशांत शेलार तसेच अभिनेत्री अदिती सारंगधर व इतर सहकारी यांनी तेथील महिला, मुले व ठाकर बांधवांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यां ना मानसिक बळ दिले व माणुसकीची मायेची पाखर दिली तसेच त्यांचे सांत्वन करून या दुर्घटनेच्या दु:खातून सावरण्यासाठी त्यांच्या सोबत हितगूज करत धीर दिला व त्यांच्यासाठी परमेश्वराकडे नव्याने आयुष्य जगण्याची शक्ती मिळो अशी प्रार्थना केली.
मुंबई: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.…
पाणी केवळ तहान भागवत नाही तर, शरीराला अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स प्रधान करते. त्वचा, डोळे,…
बरेच लोक इतर आजारांच्या तुलनेत हाय ब्लड प्रेशरला फार गंभीरतेने घेत नाहीत. ही एक सामान्य…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील मारुती आळी, सरदार पेठ तसेच रामलिंग रोड परिसरात गेल्या काही…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी बारामतीतील मतदारांचे आभार मानत विक्रमी मतदानाबद्दल मानाचा…
कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना मुख्यमंत्री Mamata Banerjee यांनी पहिली प्रतिक्रिया देत…