मुंबई: रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील इर्शाळवाडीवर दरड कोलळून नैसर्गिक आपत्ती ओढवली गेली व ४८ कुटुंबावर अस्मानी संकटाचा घाला आला. त्यात ठाकर वाडीतील २२ निष्पाप जीवांचे बळी गेले, ५७ जण अद्याप बेपत्ता असून अनेक जखमींवर उपचार केले गेले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकार तर्फे सर्वोतपरी मदत उपलब्ध करून दिलीय व महाराष्ट्र सरकार त्यांचे पुनर्वसन देखील करून देणार आहे. आश्रम शाळेत शिकणा-या अनेक मुलांना अनाथ व पोरके व्हावे लागले त्यांचे डॉ. श्रीकांत शिंदे फ़ाउंडेशन ने पालकत्व स्वीकारले आहे.
शिवसेना पक्षाचे ८०% समाजकारण हे सुत्र लक्षात घेऊन शिवसेना सचिव व शिव चित्रपट सेनेचे अध्यक्ष सुशांत शेलार तसेच अभिनेत्री अदिती सारंगधर व इतर सहकारी यांनी तेथील महिला, मुले व ठाकर बांधवांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यां ना मानसिक बळ दिले व माणुसकीची मायेची पाखर दिली तसेच त्यांचे सांत्वन करून या दुर्घटनेच्या दु:खातून सावरण्यासाठी त्यांच्या सोबत हितगूज करत धीर दिला व त्यांच्यासाठी परमेश्वराकडे नव्याने आयुष्य जगण्याची शक्ती मिळो अशी प्रार्थना केली.
रांजणगाव गणपती (तेजस फडके) : कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या टेम्पोच्या मागील बाजूचा पडदा बांधत असताना…
शिक्रापूर (अक्षय टेमगिरे) : पिंपळे जगताप येथील पाझर तलावात आढळलेल्या अज्ञात युवकाच्या खुनाचा शिक्रापूर पोलिसांनी…
वीजबिल, माहितीचा अधिकार आणि तक्रार निवारणावर 'स्टेट ड्राईव्ह'मधून उपस्थित झाले प्रश्न मुंबई: राज्यात स्मार्ट मीटरच्या…
मुंबई विद्यापीठाबाहेर तीव्र आंदोलन; केंद्र सरकारवर दडपशाहीचा आरोप, मिलिंद अण्णा कांबळे यांचा इशारा मुंबई: दिल्लीतील…
राहुल गांधी, सोनिया गांधी, अखिलेश यादव यांना आधी निमंत्रण द्या; बाळासाहेबांच्या विचारांचा उल्लेख करत शिंदेंची…
मुंबई: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, गांधीवादी नेते आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या…