महाराष्ट्र

शिवाजीनगर रेल्वे भुयारी मार्ग २६ ते ३१ जुलै पर्यंत बंद! ‘हे’ आहे पर्यायी मार्ग

संभाजीनगर: शिवाजीनगर रेल्वे भुयारी मार्गावर लोखंडी संरक्षक पाट्यांचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामामुळे संपूर्ण मार्ग बंद राहणार आहे. नागरिकांनी प्रवासाच्या आधी पर्यायी मार्गांचा वापर करावा.

दररोज २ लाख नागरिकांना फटका

या मार्गाचा दररोज सुमारे १.५ ते २ लाख नागरिक वापर करतात. मार्ग बंद असल्याने आता प्रवाशांना ५ किमीचा अधिकचा फेरा मारावा लागणार आहे. यामुळे वेळेचा अपव्यय आणि इंधन खर्च वाढण्याची शक्यता आहे.

वाहतूक बदल, पर्यायी सुचना

शिवाजीनगर रेल्वे भुयारी मार्ग बंद असल्यामुळे, नागरिकांनी खालील पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करावे

पर्यायी मार्ग 2

देवलाई चौक → गोदावरी टी पॉईंट → संगम नगर→ उड्डाणपूल मार्ग हे मार्ग वाहनधारकांसाठी जलद आणि सोयीस्कर आहेत.

पर्यायी मार्ग २

देवलाई चौक→ गोदावरी टी पॉईंट एमआयटी कॉलेज→ आश्रम चौक→ रेल्वे स्टेशन

विशेषतः स्टेशनकडे जाणाऱ्या नागरिकांनी या मार्गाचा उपयोग करावा.

वाहतूक नियंत्रणासाठी पोलिस बंदोबस्त

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. कामाच्या वेळेत वाहतूक पोलिसांची अतिरिक्त नेमणूक केली जाणार आहे. नागरिकांनी संयम पाळून प्रशासनाला सहकार्य करावे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

2 तास ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

2 तास ago

तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम

जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…

2 तास ago

भीमाशंकरच्या विकासाला २८८ कोटींची गती; पुनर्वसनासाठी १९३ कोटींचा निधी

पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…

2 तास ago

‘छात्रों की गुंज’मुळे भाजपच्या पोटात गोळा; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडे उत्तर नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…

2 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर; ७५० नेते-पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…

2 तास ago