मुंबई: देशातील ज्येष्ठ कन्नड साहित्यिक आणि प्रख्यात कादंबरीकार एस.एल. भैरप्पा यांच्या जाण्याने देशातल्या साहित्य विश्वातले पर्व संपले अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
भैरप्पा यांच्या अनेक कादंबऱ्यांचा मराठीमध्ये देखील अनुवाद झाला असून या कादंबऱ्यांनी मराठी म्हणाला अक्षरशः भुरळ पाडली असे सांगून उपमुख्यमंत्री म्हणतात की, भैरप्पा यांच्या कादंबऱ्यांनी वाचकांना एका वेगळ्या भावविश्वात नेऊन सोडले. त्यांच्या लेखनातून संशोधन, अभ्यास आणि विचारांचे दर्शन घडते. त्यांचे साहित्य आजही वाचकांना खिळवून ठेवतात.
अनेक भाषांमधून अनुवादित झालेल्या त्यांच्या कादंबऱ्यानी वाचकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. भैरप्पा यांना साहित्य अकादमी पुरस्कार, सरस्वती सन्मान, पद्मभूषण, पद्मश्री आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. सकस लेखन करणाऱ्या या महान साहित्यिकास माझी भावपूर्ण श्रद्धांजली असेही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणतात.
शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर. तालुक्यातील पिंपरखेड येथील बोंबे वस्तीवर जाणारा शेतरस्ता दीड वर्षांपासून वादग्रस्त ठरला…
न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील करडे हद्दीत असलेल्या एस. व्ही. एस. रेफकॉम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतून…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) कारेगाव (ता. शिरुर) येथे संस्कृती आणि कला यांचा संगम घडवणारा 'सार्वजनिक…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनच्या पथकाने अंमली पदार्थविरोधी मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई केली.…
मुंबई (प्रतिनिधी) राज्यात दरवर्षी हजारो तरुण आत्महत्या करत आहेत. हि केवळ आकड्यांची बाब नाही, तर…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात तहसिल प्रशासनाची बेपर्वाई आणि निष्काळजीपणा वेळोवेळी उघड होत असुन तक्रारदाराने…