शिरुर (किरण पिंगळे): वटपौर्णिमा सणाला अनेक महिला वडाच्या झाडाची फांदी आणुन त्याची पुजा करतात. परंतु शिरुर तालुक्यातील स्मिता हरी इसवे या नवविवाहित युवतीने वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या झाडाची फांदी न तोडता वडाच्या झाडाचे वृक्ष रोपण करुन समाजातील सर्व महिलांना सामाजिक झाडे लावा झाडे जगवा असा सामाजिक संदेश दिला आहे.
शिरुर येथील स्मिता इसवे हि युवती पोलिस मित्र संघटना नवी दिल्ली, राष्ट्रीय स्वाभिमानी चर्मकार संघटना, शिवसेना शेतकरी सेना ग्रामीण या तीनही संघटनेत तालुका अध्यक्षा म्हणुन काम करत असुन तिच्या या आगळ्या वेगळ्या संकल्पनेला तिचे वडील हरी इसवे आणि पती अतुल पठारे यांनीही पाठींबा देत वृक्षारोपणाचा संदेश दिला आहे.
तीन गावठी बनावटीची पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे जप्त शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याचा…
पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण…
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब…
सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे…
बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…
सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…