शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरात मेणबत्ती मोर्चा काढून व हुतात्मा स्मारकाला पुष्प हार घालून, संतोष देशमुख व सोमनाथ सुर्यवंशी यांना सकल मराठ समाज व सर्व धर्मीय, सर्व पक्षीय, सामाजिक संघटना या सर्व संघटनांनी सामुहीक आदरांजली वाहिली.
शिरुचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी मेणबत्ती हातात धरून निषेध नोंदवण्यात आला. या प्रकरणात जे कोण आरोपी असतील त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे. या दोन्ही मारेकरी यांना फाशीची शिक्षा झाली पाहीजे. अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
यावेळी बाबुराव पांचगे ,रविंद्र सानप, संजय बारवकर, अनिल बांडे, महिबुब सय्यद, राजेंद्र क्षीरसागर, सतीश धुमाळ, प्रकाश बाफणा, निलेश जाधव, सुरज पांचगे, कुणाल काळे, रावसाहेब चक्रे, सागर नरवडे, अमोल चव्हाण, प्रकाश थोरात, वर्षा काळे, वैशाली गायकवाड, बंटी जोगदंड, शामकांत वर्पे, योगेश महाजन, शंकर चाबुकस्वार, दादासाहेब लोखंडे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन सुनील जाधव, स्वप्निल रेड्डी, रूपेश घाटगे, अविनाश घोगरे, महेंद्र यवले, अविनाश जाधव, यांनी केले.
कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…
मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…
मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…
रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…
मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…
पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…