abdul-sattar-nitin-thorat
शिरूरः राष्ट्रीय किसान मजूर महासंघाच्या शिष्टमंडळांनी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करून निवेदन दिले आहे, अशी माहिती राज्याचे उपाध्यक्ष नितीन थोरात यांनी दिली.
सदर निवेदनात म्हटले आहे की, ‘शेतकऱ्यांना कृषीपंपाला विज पुरवठा रात्रीच्या वेळी करण्यात येत असल्याने पुरेशी झोप न मिळू शकल्याने त्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. शेतकऱ्यांना वेळेत आरोग्य सेवा न मिळू शकल्याने त्या शेतकऱ्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला तर तो त्याच्या कुटुंबाकरीता अपघातच आहे. या घटनेला अपघात समजून शेतकऱ्याच्या वारसांना शेतकरी अपघात विम्याचा लाभ देण्यात यावा, अशी विनंती करण्यात आली आहे.’
सदर राष्ट्रीय किसान मजदूर महासंघाच्या शिष्ट मंडळामध्ये शेतकरी नेते राज्याचे उपाध्यक्ष नितीन थोरात, अध्यक्ष शंकर दरेकर, भाऊसाहेब माशेरे, आबासाहेब जाधव, अक्षय माशेरे, किरण दरेकर, विनायक जेउघाले, युवराज सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
अनैतिक संबंधाच्या संशयातून रूममेटने गळा दाबून केली हत्या; पत्नीसह अटक शिक्रापूर (ओमकार भोरडे): शिक्रापूर येथील…
आंबळे ग्रामस्थांचा चासकमान पाटबंधारे विभागाला इशारा; हेडपासून काम सुरू न केल्यास तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा निर्धार…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यात जाहीर पक्षप्रवेश; विकासाच्या राजकारणावर विश्वास व्यक्त ठाणे: राज्यातील राजकीय…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे श्रेय घेण्याचा विरोधकांचा प्रयत्न म्हणजे "बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना" असल्याची टीका…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील क्रिकेट स्पर्धेच्या वादातून बेकायदेशीर पिस्तुलाने गोळीबार…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते शुभारंभ; दीड वर्षांत वाहतूक कोंडी कमी करण्याचे उद्दिष्ट, जलपुरवठा व क्रीडा…