nimgaon-dashkriya-ghat
शिक्रापूरः निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील दशक्रिया शेड च्या बांधकामाचे भूमिपूजन मान्यरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांसह वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
भाजपा किसान मोर्च्या प्रदेश सचिव जयेशदादा शिंदे यांच्या प्रयत्नातून मिळालेल्या निमगाव म्हाळुंगी येथील दशक्रिया शेड च्या बांधकामाचे भूमिपूजन प्रदीप कंद मा. जि. प.अध्यक्ष पुणे तथा विद्यमान संचालक पी डी सी सी बँक तसेच पंचायत समिती सदस्य विजय रणसिंग, आबासाहेब सोनावणे अध्यक्ष भाजपा शिरूर तालुका यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव जयेशदादा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी भाजपा युवा मोर्चा प्रदेश सदस्य नवनाथ भुजबळ, भाजपा किसान मोर्चा शिरूर तालुका अध्यक्ष अनिल नवले, निमगाव म्हाळुंगी चे विद्यमान सरपंच बापूसाहेब काळे, उपसरपंच ज्योतीताई चव्हाण, ग्रामविकास अधिकारी गुलाबराव नवले, माजी उपसरपंच कविता चौधरी, भरत विधाटे, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप पवार, डॉ. सचिन चव्हाण, भारतीय जनता पार्टीच्या पुणे जिल्हा संपर्कप्रमुख विजय मारुती विधाटे व माऊलीशेठ विधाटे, शिवसेना शाखाप्रमुख दशरथ नागवडे बंडू कारकुड, सोमनाथ लांडगे, नितीन गायकवाड व ग्रामस्थ उपस्थित होते.
सदर कार्यक्रम प्रास्ताविक पंचायत समिती सदस्य विजयदादा रणसिंग यांनी केले तर सूत्रसंचालन निमगाव म्हाळुंगीचे माजी सरपंच रावसाहेब चव्हाण यांनी केले. सर्व मान्यवरांचे आभार निमगाव म्हाळुंगीचे सरपंच बापूसाहेब काळे यांनी मानले.
निमगाव म्हाळुंगीचे सरपंच बापूसाहेब काळे यांना सह्याद्रीरत्न पुरस्कार प्रदान!
निमगाव म्हाळुंगी मध्ये हर घर तिरंगा अभियान जल्लोषात साजरा!
निमगाव म्हाळुंगी येथे अंगणवाडी सेविकांनी अंगणवाडीची स्वच्छता करत केले वृक्षारोपण
निमगाव म्हाळुंगी येथील विद्यालयाच्या माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात…
निमगाव म्हाळुंगीमध्ये तिरंगा मॅरेथॉन स्पर्धा संपन्न…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी बारामतीतील मतदारांचे आभार मानत विक्रमी मतदानाबद्दल मानाचा…
कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना मुख्यमंत्री Mamata Banerjee यांनी पहिली प्रतिक्रिया देत…
मुंबई : भोर तालुक्यातील नसरापूर येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला कठोरात कठोर…
मुंबई: काँग्रेस आघाडीच्या काळात शेतकऱ्यांना भरीव मदत मिळत होती, मात्र २०१४ नंतर भाजप सत्तेत आल्यानंतर…
बायपास सर्जरी म्हटले की हातपाय गाळायचे दिवस आता गेले. बायपास केल्यानंतरही योग्य ती काळजी घेऊन…
मुंबई: पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष ने साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर…