शिरूर तालुका

शिरूर बायपास रोडवर अंदाजे ६० वर्ष वयाचा सापडलेल्या अनोळखी पुरुषाचा झाला मृत्यु…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील शिरूर बायपास रोड येथील वाहतुक पोलीस चौकीच्या पाठीमागे (दि. ५) ऑगस्ट रोजी पुरुष जातीचे अंदाजे ६० वर्ष वयाचे, अंगात काळया रंगाचा टि शर्ट, निळ्या रंगाची पॅन्ट, मिशी व दाढी मोठी पांढरी वाढलेली अशा वर्णनाचा 1 मृतदेह आढळून आला आहे.

पोलिस हवालदार जी. वाय. जठार, तोफखाना पोलिस स्टेशन अहमदनगर यांनी खबर दिली की, डॉ. कुलकर्णी सिव्हील हॉस्पीटल येथे हा व्यक्ती आजारी अवस्थेत मिळुन आल्याने त्याला १०८ ऍम्ब्युलन्स वरील डॉ. वानखेडे यांनी (दि. २७) जुलैपासून सुमारास उपचार चालु असताना तो (दि ५) ऑगस्ट रोजी मयत झाला आहे. या व्यक्तीबाबत काही माहीती मिळाल्यास शिरूर पोलीस स्टेशन ०२१३८- २२२१३९ किंवा मो.नं. ९५५२५६२३४२ यावर संपर्क करण्याचे आवाहण शिरूर पोलिसांनी केले आहे.

पुणे-अहमदनगर महामार्गावर अपघातात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू…

शिरुर येथील बोऱ्हाडे मळा येथील अपघातात उद्योजक सतिश नाईकरे यांचा मृत्यू 

शिरुर तालुक्यात पुणे-नगर महामार्गावर अपघातात तरुणाचा मृत्यू…

शिरुर तालुक्यातील अष्टविनायक महामार्गावर एकाचा मृत्यू…

सणसवाडीत भरधाव कारच्या धडकेत व्यक्तीचा मृत्यू

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मध्य प्रदेशातील राज्यसभा उमेदवारी वादावर काँग्रेसचे दादरमध्ये आंदोलन

मुंबई: मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज कथितपणे बेकायदेशीर आणि…

3 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचा संघर्षाचा प्रवास थांबणार नाही; कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने कामाला लागावे; सुनेत्रा पवार

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात पक्षाच्या राष्ट्रीय…

3 तास ago

उरीतील स्फोटात महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांना वीरमरण; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरजवळील कमलकोट परिसरात झालेल्या भीषण स्फोटात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद झाल्याने राज्यभर…

3 तास ago

शिरूरमध्ये नव्या पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वाहनांवर कडक कारवाई

शिरूर (): शिरूर पोलीस स्टेशनचे नवे पोलीस निरीक्षक विनोद भगवान पाटील यांनी पदभार स्वीकारताच शहरात…

3 तास ago

केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; जयंत पाटील यांची शासनाकडे मागणी

मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…

14 तास ago

वालधुनी बुद्धभूमी वादावर अखेर तोडगा; ३० एकरांवर उभारणार ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल’

मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…

14 तास ago