हीवाळ्यात जसं अन्नपचन खूप चांगलं होतं, खाल्लेलं सगळं अंगी लागतं, तसं पावसाळ्यात होत नाही. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पचनक्रिया मंदावलेली असते. त्यामुळे…
प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिण्याची अनेकांना सवय असते. दैनंदिन जीवनात, आपण अनेकदा प्लास्टिकच्या पाण्याच्या बॉटल खरेदी करतो किंवा जुन्या बॉटल धुतो…
आपल्याकडे तुळशीच्या रोपाला अत्यंत महत्वाचे मानले जाते. धार्मिक आणि आयुर्वेदिक दृष्टिकोनातून तुळस ही एक बहुगुणी औषधी वनस्पती आहे. तिच्या पानांत…
सकाळपासून घरातील किंवा बाहेरची वेगवेगळी काम केल्यानंतर दुपारी काही मिनिटांची एक डुलकी घेणं अनेकांची रोजची आवडती बाब असते. खासकरून घरी…
मधुर-आंबट चवीची चिंच म्हणजे प्रत्येक भारतीय व्यक्तीच्या बालपणात आवडता असणारा खाद्य पदार्थ आहे .चिंच अत्यंत रुचीकर असून तिचा वापर थेट…
पावसाळा जसा आनंददायी असतो, तसाच तो साथरोगांचा हंगामही असतो. मात्र पावसाळ्यात हवेतील आर्द्रतेचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे हवेतील जतूंच्या वाढीसाठी…
शरीराला नैसर्गिक शक्ती असते स्वतः आजारावर मात करण्याची. आपण जीवनशैली योग्य ठेवली, तर अनेक आजार होण्यापूर्वी टाळता येतात. 1) आहार…
आरोग्य भारतात मिठाचा जास्त वापर ही एक मोठी समस्या बनली आहे. ICMR-NIE शास्त्रज्ञांच्या मते, यामुळे लोकांना हाय ब्लड प्रेशर, स्ट्रोक,…
शरीरात उद्भवणारे रोग किंवा समस्या लक्षणांवरून ओळखल्या जातात. तुमच्या त्वचेच्या आणि नखांच्या रंगावरून अनेक रोग ओळखले जातात. त्याचप्रमाणे तुमच्या लघवीचा…
डोकेदुखी ही आता गंभीर समस्या राहिलेली नाही. दररोज एक ना एक व्यक्ती डोकेदुखीची तक्रार करत असल्याचं आढळून येतं. कधीकधी डोकेदुखी…