पावसाळ्यात ‘या’ भाज्या खाणं म्हणजे आजारांना आमंत्रण

हीवाळ्यात जसं अन्नपचन खूप चांगलं होतं, खाल्लेलं सगळं अंगी लागतं, तसं पावसाळ्यात होत नाही. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पचनक्रिया मंदावलेली असते. त्यामुळे कित्येक पदार्थ पचत नाही. ज्या लोकांना नेहमीच ॲसिडीटी, अपचन असा त्रास होतो, त्यांनी तर त्यांच्या आहाराची पावसाळ्यात थोडी विशेष काळजी घ्यायला हवी. कारण सर्वसामान्य लोकांनाही या दिवसांत कित्येक पदार्थ खाल्ले की पोट जड होणे, ॲसिडीटी, […]

अधिक वाचा..

प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय? कॅन्सरसह ‘या’ आजारांचा धोका

प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिण्याची अनेकांना सवय असते. दैनंदिन जीवनात, आपण अनेकदा प्लास्टिकच्या पाण्याच्या बॉटल खरेदी करतो किंवा जुन्या बॉटल धुतो आणि त्या पुन्हा पुन्हा वापरतो. जर तुम्ही असं करत असाल तर आताच थांबा. कारण यामुळे आपल्या आरोग्याला आणि पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होतो. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे या बॉटल आपल्या पिण्याच्या पाण्यात मायक्रोप्लास्टिक सोडतात. मायक्रोप्लास्टिक […]

अधिक वाचा..

तुळशीची पाने रोज चावून खाल्ल्याने अनेक आजारांवर असरदार, पावसाळ्यात तर फार उपयोग

आपल्याकडे तुळशीच्या रोपाला अत्यंत महत्वाचे मानले जाते. धार्मिक आणि आयुर्वेदिक दृष्टिकोनातून तुळस ही एक बहुगुणी औषधी वनस्पती आहे. तिच्या पानांत असलेल्या औषधी घटकांमुळे ती शरीरासाठी अनेक प्रकारे लाभदायक ठरते. विशेषतः तुळशीची पाने चावून खाणे ही एक पारंपरिक आणि नैसर्गिक आरोग्यवर्धक पद्धत मानली जाते. तुळशीच्या पानांत अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल, अँटीऑक्सिडंट आणि अँटीइंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे ही पाने […]

अधिक वाचा..

दुपारची झोप आराम नाही, अनेक आजारांना देते निमंत्रणच

सकाळपासून घरातील किंवा बाहेरची वेगवेगळी काम केल्यानंतर दुपारी काही मिनिटांची एक डुलकी घेणं अनेकांची रोजची आवडती बाब असते. खासकरून घरी राहणाऱ्या महिलांना दुपारी थोडा वेळ झोपल्यानं आराम मिळतो. फ्रेश होऊन पुन्हा कामाला लागण्यास यानं मदत मिळते. पण हार्वर्ड यूनिव्हर्सिटीच्या ताज्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, दुपारी झोप घेण्याची सवय आरोग्यासंबंधी अनेक समस्यांशी जुळलेली असू शकते. […]

अधिक वाचा..

चिंच खाल्ल्याने मुळापासून बरे होतात ‘हे’ रोग

मधुर-आंबट चवीची चिंच म्हणजे प्रत्येक भारतीय व्यक्तीच्या बालपणात आवडता असणारा खाद्य पदार्थ आहे .चिंच अत्यंत रुचीकर असून तिचा वापर थेट औषध म्हणून करता येतो तसेच चिंचेच्या उपयोगाने मुळापासून बरे होतात रोग तर जाणून घेवूया उपयोग. चिंचेपासून तयार केलेले “चिंचालवण तेल” पोटदुखीवरचे उत्तम औषध आहे.जेवताना भाताच्या पहिल्या घासाबरोबर हे तेल मिसळून घेतले कि पोटदुखीसारखी दुखणी लवकर […]

अधिक वाचा..

पावसाळ्यात साथीच्या रोगांपासून मुलांना दूर कसे ठेवाल

पावसाळा जसा आनंददायी असतो, तसाच तो साथरोगांचा हंगामही असतो. मात्र पावसाळ्यात हवेतील आर्द्रतेचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे हवेतील जतूंच्या वाढीसाठी पावसाळा पोषक ठरतो आणि त्याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर होतो. पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड, व्हायरल ताप, सर्दी-खोकला, अन्न-विषबाधा यांसारखे अनेक संसर्गजन्य रोग वाढतात. मुलांची रोगप्रतिकारक शक्ती प्रौढांपेक्षा कमी असते, त्यामुळे त्यांना या रोगांचा धोका जास्त असतो. […]

अधिक वाचा..

नैसर्गिक रित्या आजारावर मात करण्यासाठी काही महत्वाच्या गोष्ट

शरीराला नैसर्गिक शक्ती असते स्वतः आजारावर मात करण्याची. आपण जीवनशैली योग्य ठेवली, तर अनेक आजार होण्यापूर्वी टाळता येतात. 1) आहार सुधारणा ऋतु आणि प्रदेशानुसार ताजे, स्थानिक व हलके पचणारे अन्न खावे. भाजीपाला, फळे, डाळी, संपूर्ण धान्य, मोड आलेली कडधान्ये यांचा वापर वाढवावा. जास्त तेलकट, मसालेदार, पॅकबंद व फास्टफूड टाळावे. पाणी शुद्ध व कोमट स्वरूपात पिणे […]

अधिक वाचा..

चवीच्या नादात खाताय जास्त मीठ; महामारीसारखे पसरतात ‘हे’ आजार

आरोग्य भारतात मिठाचा जास्त वापर ही एक मोठी समस्या बनली आहे. ICMR-NIE शास्त्रज्ञांच्या मते, यामुळे लोकांना हाय ब्लड प्रेशर, स्ट्रोक, हृदयरोग आणि किडनीच्या समस्या उद्भवत आहेत. शास्त्रज्ञांनी ही समस्या कमी करण्याचा एक नवीन मार्ग शोधला आहे. ते कमी सोडियम असलेल्या मीठाच्या वापराला प्रोत्साहन देत आहेत. पंजाब आणि तेलंगणामध्ये तीन वर्षांचा प्रोजेक्ट सुरू करण्यात आला आहे, […]

अधिक वाचा..

लघवीच्या कलर वरून ओळखू शकता आजार 

शरीरात उद्भवणारे रोग किंवा समस्या लक्षणांवरून ओळखल्या जातात. तुमच्या त्वचेच्या आणि नखांच्या रंगावरून अनेक रोग ओळखले जातात. त्याचप्रमाणे तुमच्या लघवीचा रंगही तुमच्या आरोग्याशी संबंधित अनेक माहिती देऊ शकतो. शरीरातील अतिरिक्त पाणी आणि टाकाऊ पदार्थ मूत्रपिंडांद्वारे काढून टाकणे हे मूत्रपिंडाचे कार्य आहे. तुमच्या लघवीच्या रंगात कधी बदल झाल्याचे तुमच्या लक्षात आले असेल, तर त्यामागे अनेक कारणे […]

अधिक वाचा..

रोज डोकं दुखत, दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर; या ५ गंभीर आजारांचा धोका

डोकेदुखी ही आता गंभीर समस्या राहिलेली नाही. दररोज एक ना एक व्यक्ती डोकेदुखीची तक्रार करत असल्याचं आढळून येतं. कधीकधी डोकेदुखी सौम्य आणि सामान्य असते, परंतु जर वेदना कायम राहिल्या आणि दररोज सारखं सारखं डोकं दुखत राहिलं तर ते आरोग्यासाठी गंभीर असू शकतं. वारंवार डोकं दुखणं हे केवळ ताणतणाव किंवा थकव्यामुळे होऊ शकत नाही, तर ते […]

अधिक वाचा..