like

मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याच्या मुदतीत वाढ; असे करा घरबसल्या तुमचा आधार अपडेट..

संभाजीनगर: भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) आधार कार्ड धारकांना एक मोठी खूशखबर दिली आहे. तुमचे आधार तपशील मोफत ऑनलाईन अपडेट…

11 महिने ago

नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफी, एमएसपी सारख्या १६ आश्वासनांचे काय झाले

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ जिल्ह्यातील दाभडी गावात २०१४ साली ‘चाय पे चर्चा’ करत शेतकऱ्यांसाठी भरमसाठ घोषणा केल्या. शेतकऱ्यांचे…

11 महिने ago

मे महिन्यातच जून-जुलैसारखा पाऊस का पडतोय? जाणून घ्या A to Z माहिती

मे महिना: उन्हाळा की पावसाळा मे महिना म्हणजे उन्हाळ्याचा कडाका, आंब्याचा हंगाम आणि शाळा महाविद्यालयांच्या सुट्ट्या. पण यंदा मे 2025…

11 महिने ago

नृसिंह अवताराप्रमाणे ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नवा अवतार राक्षसरुपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल

काँग्रेसच्या सद्भावना यात्रेला परभणीतील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद, उद्या सोमवारी संविधान बचाव यात्रा परभणी: भक्त प्रल्हादाची जी भक्ती आहे तशीच भक्ती…

12 महिने ago

तुम्हालाही सतत चमचमीत तिखट खायला आवडते? मात्र अती तिखट तुमच्या ‘असं’ जीवावर बेतू शकत

काही जणांना थोडेही तिखट सहन होत नाही. त्यांच्या डोळ्यातून लगेच पाणी यायला लागते. नाक, कान लगेच लाल होतात. साधी मिरचीही…

1 वर्ष ago

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस आर्थिक दृष्टिकोनातून अनुकूल आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होणार आहेत आणि व्यवसायात नफा मिळेल. संध्याकाळी एखाद्या कौटुंबिक…

1 वर्ष ago

आपला रोजचा दिनक्रम कसा असावा

आपला रोजचा दिनक्रम असा असावा की तो आपल्याला शारीरिक, मानसिक आणि भावनिक दृष्टिकोनातून सुदृढ बनवेल. आपला दिनक्रम आपल्याला उत्साही ठेवणारा,…

1 वर्ष ago

सरकारने ‘किल्ले रायगड’ प्रमाणे गड-किल्ले संवर्धन करावेत; युवराज संभाजी राजे छत्रपती

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे-शेलार): सरकारने श्रीमान किल्ले रायगड मॉडेल प्रमाणे गड-किल्ले संवर्धन करण्यासाठी पावले उचलावीत असे प्रतिपादन श्रीमंत युवराज संभाजी…

1 वर्ष ago

राज्यातील भाजपा युती सरकार ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ सारखे टोळ्यांचे सरकार

रत्नागिरी: राज्यातील भाजपा युती सरकारने आश्वासन देऊनही शेतमालाला भाव दिला नाही, शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही. लाडक्या बहिणीच्या मतांवर सत्तेत आले…

1 वर्ष ago

सर्वसामान्यांना वटवृक्षाप्रमाणे आधार देणारा अर्थसंकल्प; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: केंद्र सरकारने जसा मध्यमवर्गीय, गरीब, शेतकरी आणि महिलांना मदतीची संजीवनी दिली, तसाच दिलासा राज्याच्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पातही वृद्धिंगत करण्यात…

1 वर्ष ago