मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याच्या मुदतीत वाढ; असे करा घरबसल्या तुमचा आधार अपडेट..

संभाजीनगर: भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) आधार कार्ड धारकांना एक मोठी खूशखबर दिली आहे. तुमचे आधार तपशील मोफत ऑनलाईन अपडेट करण्याची अंतिम मुदत आता १४ जून २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. मोफत अपडेट कसे कराल सर्वप्रथम https://myaadhaar.uidai.gov.in या वेबसाइटला भेट द्या आधार नंबर आणि OTP च्या मदतीने लॉगिन करा “Document Update” किंवा “Update Demographics Data” […]

अधिक वाचा..

नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफी, एमएसपी सारख्या १६ आश्वासनांचे काय झाले

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ जिल्ह्यातील दाभडी गावात २०१४ साली ‘चाय पे चर्चा’ करत शेतकऱ्यांसाठी भरमसाठ घोषणा केल्या. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, शेतकरी कर्जमाफी करणार, शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देणार, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करणार, दरवर्षी २ कोटी रोजगार देणार अशा घोषणा केल्या पण ११ वर्षात यातील एकही घोषणा पूर्ण केलेली […]

अधिक वाचा..

मे महिन्यातच जून-जुलैसारखा पाऊस का पडतोय? जाणून घ्या A to Z माहिती

मे महिना: उन्हाळा की पावसाळा मे महिना म्हणजे उन्हाळ्याचा कडाका, आंब्याचा हंगाम आणि शाळा महाविद्यालयांच्या सुट्ट्या. पण यंदा मे 2025 मध्ये महाराष्ट्रात पावसाने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. पुणे, मुंबई, कोकण, मराठवाडा आणि घाटमाथ्यांवर मुसळधार पावसामुळे सर्वत्र पावसाळ्यासारखे वातावरण निर्माण झाले आहे. मे महिन्यात पावसाचे कारणे अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र […]

अधिक वाचा..

नृसिंह अवताराप्रमाणे ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नवा अवतार राक्षसरुपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल

काँग्रेसच्या सद्भावना यात्रेला परभणीतील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद, उद्या सोमवारी संविधान बचाव यात्रा परभणी: भक्त प्रल्हादाची जी भक्ती आहे तशीच भक्ती काँग्रेस जनांच्या आचार, विचार आणि उच्चारातून दिसत आहे. आपण काँग्रेस काँग्रेस म्हणत आहोत तर दुसरा रावणाचा छळणारा विचार आहे तो पक्षांतर करा म्हणतो, आमचेच बरोबर आहे हे सांगतो. भक्त प्रल्हादाच्या भक्तीने नृसिंहाचा अवतार झाला तसाच […]

अधिक वाचा..

तुम्हालाही सतत चमचमीत तिखट खायला आवडते? मात्र अती तिखट तुमच्या ‘असं’ जीवावर बेतू शकत

काही जणांना थोडेही तिखट सहन होत नाही. त्यांच्या डोळ्यातून लगेच पाणी यायला लागते. नाक, कान लगेच लाल होतात. साधी मिरचीही काहींना चरचरते तर काही जण बिनधास्त कच्च्या मिरच्या चाऊन खातात. कितीही तिखट खाण्याची सवय काहींना असते. त्यांना तिखट सोसते. हा-हू असे काहीही आवाज न करता ते मस्त लाल भडक पदार्थ ही खातात. आपण भरपूर तिखट […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस आर्थिक दृष्टिकोनातून अनुकूल आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होणार आहेत आणि व्यवसायात नफा मिळेल. संध्याकाळी एखाद्या कौटुंबिक मंगल कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रशंसा असून प्रमोशनचे योग आहेत. तब्येतीमध्ये सुधारणा आहे, मात्र मानसिक चिडचिड होत राहणार आहे. योग आणि प्राणायाम तुमच्यासाठी फायदेशीर आहे. वृषभ: मालमत्ता संबंधित व्यवहारांमध्ये लाभ होण्याची शक्यता […]

अधिक वाचा..

आपला रोजचा दिनक्रम कसा असावा

आपला रोजचा दिनक्रम असा असावा की तो आपल्याला शारीरिक, मानसिक आणि भावनिक दृष्टिकोनातून सुदृढ बनवेल. आपला दिनक्रम आपल्याला उत्साही ठेवणारा, आरोग्यदायी सवयींना प्रोत्साहित करणारा आणि आपल्या जीवनाचे संतुलन राखणारा असावा. खाली एक आदर्श दिनक्रम दिला आहे सकाळ 1) लवकर उठणे; सकाळी 5 ते 6 वाजता उठावे. लवकर उठल्याने दिवसभरासाठी वेळ मिळतो आणि मन प्रसन्न राहते. […]

अधिक वाचा..

सरकारने ‘किल्ले रायगड’ प्रमाणे गड-किल्ले संवर्धन करावेत; युवराज संभाजी राजे छत्रपती 

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे-शेलार): सरकारने श्रीमान किल्ले रायगड मॉडेल प्रमाणे गड-किल्ले संवर्धन करण्यासाठी पावले उचलावीत असे प्रतिपादन श्रीमंत युवराज संभाजी राजे छत्रपती यांनी केले. शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथे तिथी नुसार असलेल्या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्याचे अनावरण व लोकार्पण सोहळा श्रीमंत युवराज संभाजी राजे छत्रपती यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी उपस्थित […]

अधिक वाचा..

राज्यातील भाजपा युती सरकार ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ सारखे टोळ्यांचे सरकार

रत्नागिरी: राज्यातील भाजपा युती सरकारने आश्वासन देऊनही शेतमालाला भाव दिला नाही, शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही. लाडक्या बहिणीच्या मतांवर सत्तेत आले पण सत्तेत आल्यानंतर १० लाख बहिणींना लाभापासून वंचित ठेवले आहे. आश्वासन देऊन न पाळणे हे सरकारचे अपयश आहे. भाजपा युती सरकार मस्तीत चालले असून मंत्र्यांमध्ये बेबनाव आहेत, सत्तापिपासू वृत्तीची माणसे सत्तेत आहेत. गँग्ज ऑफ वासेपूर […]

अधिक वाचा..

सर्वसामान्यांना वटवृक्षाप्रमाणे आधार देणारा अर्थसंकल्प; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: केंद्र सरकारने जसा मध्यमवर्गीय, गरीब, शेतकरी आणि महिलांना मदतीची संजीवनी दिली, तसाच दिलासा राज्याच्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पातही वृद्धिंगत करण्यात आला आहे. महाराष्ट्र निर्यात प्रोत्साहन धोरण, पर्यटन धोरण, नवे आयटी धोरण, लॉजिस्टिक्स धोरण, आरोग्य पर्यटन धोरण, २०२५ हे सहकार वर्ष म्हणून घोषित करणे आणि अभिजात मराठी भाषा मोहीम दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात राबवण्याचा निर्णय घेण्यात आला […]

अधिक वाचा..