shirurtaluka

देशात जातीधर्माच्या नावाखाली राजकारण सुरु; आनंदराज आंबेडकर

ऐतिहासिक विजयस्तंभाला आनंदराज आंबेडकर यांची भेट शिक्रापूर (शेरखान शेख): महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या भयानक परिस्थिती असून केंद्राचे व महाराष्ट्राचे सत्ताधारी राज्याचे…

4 वर्षे ago

राज्यात ग्रामसेवक पदासाठी नोकर भरतीचे वेळापत्रक जाहीर…!

मुंबई: ग्रामसेवक भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. ग्रामविकास विभागाअंतर्गत जिल्हा परिषदेमार्फत ग्रामसेवकांच्या तब्बल 10,000 जागांसाठी भरती केली जाणार…

4 वर्षे ago

शिरुर तालुक्यात सैनिक पत्नीची जमीन खरेदी करत फसवणूक

तळेगाव ढमढेरे दुय्यम निबंधक कार्यालयात केले होते खरेदीखत शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील दुय्यम निबंधक कार्यालय येथे…

4 वर्षे ago

जाणून घ्या आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: शेअर बाजार, लॉटरीतून लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती होण्याची शक्यता आहे. अविवाहितांना लवकरच चांगली बातमी मिळेल, लग्नासाठी…

4 वर्षे ago

शेतकऱ्यांनी वैयक्तिक शेततळ्याच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावे- सिध्देश ढवळे

शिरुर (तेजस फडके): शेतकऱ्यांना संरक्षित पाण्याची सुविधा उपलब्ध होण्याकरीता वैयक्तिक शेततळ्यासाठी अर्थसहाय्य करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत मुख्यमंत्री शाश्वत…

4 वर्षे ago

शिंदोडीचे गायनाचार्य, रेडिओस्टार पोपटराव वाळुंज यांचे निधन

शिरुर; शिंदोडी (ता. शिरुर) येथील गायनाचार्य ह भ प पोपट महाराज वाळुंज यांचे वयाच्या 77 व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या…

4 वर्षे ago

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणार कौशल्य प्रशिक्षण

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना आता विविध प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी कौशल्य,…

4 वर्षे ago

रांजणगाव MIDC तील फ्रेसोनिअस काबी कंपनीच्या कामगारांचे उपोषण मागे

शिरुर (तेजस फडके): रांजणगाव MIDC तील रांजणगाव औद्योगिक वसाहतीत फ्रेसोनिअस काबी कंपनीत मानवी हक्काचे उल्लंघन होत असल्याने या कंपनी व्यवस्थापनाच्या…

4 वर्षे ago

पोलीस व तलाठी भरती सराव प्रश्न संच

1) खालीलपैकी कोणत्या राज्यात तांब्याचा साठा सर्वात जास्त आहे? (a) बिहार (b) झारखंड (c) कर्नाटकक (d) राजस्थान✅ 2) स्टॉक फार्मिंग…

4 वर्षे ago

जमीन मालकीवरुन भाऊबंदकी संपणार कारण…

औरंगाबाद: पन्नास वर्षांपूर्वी राज्य सरकारने राबविलेल्या जमीन एकत्रीकरण योजनेत चुकीच्या नोंदी होऊन शेतजमिनींच्या मालकीहक्काबाबत झालेला गोंधळ सलोखा योजना राबवून दूर…

4 वर्षे ago