देशात जातीधर्माच्या नावाखाली राजकारण सुरु; आनंदराज आंबेडकर

ऐतिहासिक विजयस्तंभाला आनंदराज आंबेडकर यांची भेट शिक्रापूर (शेरखान शेख): महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या भयानक परिस्थिती असून केंद्राचे व महाराष्ट्राचे सत्ताधारी राज्याचे काय करु पाहत आहे असा प्रश्न पडत असून देशामध्ये जातीधर्माच्या नावाखाली राजकारण चालू आहे. तसेच कर्नाटक व महाराष्ट्र राज्यामध्ये सीमावाद सुरु असून त्यामधून राज्यातील लोकांची मने दुभागत असून काही आठवड्या पूर्वी आसाम व मेघालय मध्ये […]

अधिक वाचा..

राज्यात ग्रामसेवक पदासाठी नोकर भरतीचे वेळापत्रक जाहीर…!

मुंबई: ग्रामसेवक भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. ग्रामविकास विभागाअंतर्गत जिल्हा परिषदेमार्फत ग्रामसेवकांच्या तब्बल 10,000 जागांसाठी भरती केली जाणार आहे. तसा शासन निर्णय जारी करण्यात आला असून, या भरतीसाठीचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेअंतर्गत गट-‘क’मधील सर्व संवर्गातील सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या 80 टक्के मर्यादेपर्यंत रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात सैनिक पत्नीची जमीन खरेदी करत फसवणूक

तळेगाव ढमढेरे दुय्यम निबंधक कार्यालयात केले होते खरेदीखत शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील दुय्यम निबंधक कार्यालय येथे एका सैनिकाच्या पत्नीला खरेदीखत करुन देत विक्री केलेल्या शेतजमिनीची महिलेच्या परस्पर अन्य व्यक्तीला विक्री करुन फसवणूक करत महिला सदर शेतात गेली असता महिलेला शिवीगाळ, दमदाटी केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे सदाशिव देवराम […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: शेअर बाजार, लॉटरीतून लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती होण्याची शक्यता आहे. अविवाहितांना लवकरच चांगली बातमी मिळेल, लग्नासाठी स्थळ चालून येईल. वृषभ: व्यापाराच्या संबंधित व्यक्तींना मोठा लाभ होईल. नोकरीत पदोन्नतीसाठी अधिक मेहनत कराल. प्रेमी जोडीदाराकडून लग्नाचा प्रस्ताव येईल. अविवाहित व्यक्तींना लग्नाचे स्थळ मिळेल. वृषभ राशीच्या व्यक्तींनी सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण करावे. मिथुन: बऱ्याच […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांनी वैयक्तिक शेततळ्याच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावे- सिध्देश ढवळे

शिरुर (तेजस फडके): शेतकऱ्यांना संरक्षित पाण्याची सुविधा उपलब्ध होण्याकरीता वैयक्तिक शेततळ्यासाठी अर्थसहाय्य करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्य शासनाने अनुदानाच्या रकमेत वाढ केलेली असून 50 हजार रुपयां ऐवजी  75 हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांना मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन […]

अधिक वाचा..

शिंदोडीचे गायनाचार्य, रेडिओस्टार पोपटराव वाळुंज यांचे निधन

शिरुर; शिंदोडी (ता. शिरुर) येथील गायनाचार्य ह भ प पोपट महाराज वाळुंज यांचे वयाच्या 77 व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या पाठीमागे 3 मुले, सुना, नातवंडे असा परीवार आहे. शिंदोडी विविध कार्यकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष सुनील वाळुंज हे त्यांचे पुत्र होत. पोपटराव वाळुंज हे शिंदोडीसह पंचक्रोशीत गायनाचार्य आणि हार्मोनियम वादक म्हणुन प्रसिद्ध होते. त्यांनी पुणे आकाशवाणी […]

अधिक वाचा..

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणार कौशल्य प्रशिक्षण

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना आता विविध प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, शालेय शिक्षण विभाग आणि बृहन्मुंबई महापालिका यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC तील फ्रेसोनिअस काबी कंपनीच्या कामगारांचे उपोषण मागे

शिरुर (तेजस फडके): रांजणगाव MIDC तील रांजणगाव औद्योगिक वसाहतीत फ्रेसोनिअस काबी कंपनीत मानवी हक्काचे उल्लंघन होत असल्याने या कंपनी व्यवस्थापनाच्या विरोधात शिरुर तहसील कार्यालयासमोर सोमनाथ भगत यांनी न्याय मिळण्यासाठी आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. त्यांच्या उपोषणाला भीम आर्मी भारत एकता मिशनच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला होता. तसेच या उपोषणाला तालुक्यातील अनेक राजकीय पाठिंबा दिला होता. […]

अधिक वाचा..

पोलीस व तलाठी भरती सराव प्रश्न संच

1) खालीलपैकी कोणत्या राज्यात तांब्याचा साठा सर्वात जास्त आहे? (a) बिहार (b) झारखंड (c) कर्नाटकक (d) राजस्थान✅ 2) स्टॉक फार्मिंग म्हणजे काय? (a) एकाच वेळी 2-3 पिकांची वाढ (b) प्राण्यांची पैदास✅ (c) पीक फेरपालट (d) वरीलपैकी कोणतेही नाही 3) हवेतून नायट्रोजन सोडविण्यास सक्षम असलेल्या पिकाचा प्रकार कोणता आहे. (a) गहू (b) शेंगा✅ (c) कॉफी (d) […]

अधिक वाचा..

जमीन मालकीवरुन भाऊबंदकी संपणार कारण…

औरंगाबाद: पन्नास वर्षांपूर्वी राज्य सरकारने राबविलेल्या जमीन एकत्रीकरण योजनेत चुकीच्या नोंदी होऊन शेतजमिनींच्या मालकीहक्काबाबत झालेला गोंधळ सलोखा योजना राबवून दूर केला जाणार असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत योजनेला लवकरच मंजुरी मिळेल. शेतीचे लहान लहान तुकडे असल्याने मशागत करणे परवडत नसे. म्हणून परस्पर संमतीने लगतच्या तुकड्यांचे एकत्रीकरण १९७१ मध्ये केले गेले. मात्र त्यात तांत्रिक चुका राहिल्या. कसतो त्याच्या […]

अधिक वाचा..