अॅनिमियापासून लिंबू बचाव करते लोहाच्या कमतरतेमुळे होणारा अशक्तपणा म्हणजेच अॅनिमिया हा एक अतिशय सामान्य आजार आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला अन्नामध्ये…
विडय़ातील प्रत्येक पदार्थ आपल्या शरीराला आवश्यक असतो. 1) कात: अतिसार थांबवणे व कंठशुद्धी करणे. 2) जायफळ: तोंडाची दुर्गंधी दूर करणे.…
लसूण, कांदा, कोथिंबीर हे बहुतेक कुटुंबाच्या खाण्यात नेहमीच असते. सुदृढ आरोग्यासाठी त्या तिन्ही पदार्थांचे मोठे फायदे आहेत. पण, अतिसेवन केल्यास…
आरोग्यासाठी अन्न किती महत्वाचे आहे हे सर्वांना माहीत आहे. प्रत्येक गोष्ट खाण्याची योग्य वेळ असते. रिकाम्या पोटी कोणतेही आम्लयुक्त अन्न…
जगात अन्न म्हणून सर्वाधिक प्रमाणात वापरले जाणारे धान्य म्हणजे तांदूळ. तांदुळाचे सेवन आरोग्यासाठी चांगले आहे हे सर्वांना माहितीच आहे. परंतु…
अनेक ज्येष्ठांना अपचनाचा त्रास सतावत असतो. अशावेळी त्यांनी आपल्या आहारात काय समावेश करायला हवे हे जाणून घेऊया. चेरी, द्राक्ष, बदाम…
मुंबई: मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, दहिसर शाखेने, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने 'कलावंत आपल्या भेटीला' ही मालिका…
छत्रपती संभाजीनगरमधून होणार यात्रेची सुरुवात औरंगाबाद: शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांनी राज्यभरात एकत्रित सभा घेण्याची घोषणा केली…
मुंबई: सावरकरांच्या मुद्द्यांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व काँग्रेस पक्षाचे विचार वेगवेगळे आहेत हे सर्वश्रुत आहे. काँग्रेस पक्षाने विचारांशी…
शिरुर (अरुणकुमार मोटे): आमदाबाद (ता. शिरूर) येथील युवक गुढीपाडव्याच्या दिवशी देवदर्शनाला गेल्यांनतर गाडीचा अपघात होऊन जागीच चार जण ठार झालेले…