हे आहेत देशातील सर्वात कमी फी असलेले मेडिकल कॉलेजेस…

3 वर्षे ago

काही हजारांत होईल MBBS... औरंगाबाद: मेडिकल हा करिअरचा सर्वाधिक मागणी असलेला हा पर्याय आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी त्यात प्रवेश घेण्याचे…

1 एप्रिलपासून बदलणार ‘हे’ नियम, जाणून घ्या…

3 वर्षे ago

औरंगाबाद: एप्रिल महिना अनेक नवीन बदलांसह दार ठोठावणार आहे. शेअर बाजार, गुंतवणूक, आयकर यासह तुमच्या इतर खर्चाशी संबंधित अनेक नियम…

मोदी सरकारविरोधात काँग्रेसचे राज्यातील सर्व जिल्ह्यात सत्याग्रह…

3 वर्षे ago

मुंबई: राहुल गांधी यांनी अदानी उद्योगसमुहातील महाघोटाळा उघड केल्यामुळे केंद्रातील मोदी सरकारची जगभर नाच्चकी झाली आहे. अदानीच्या कंपनीत वीस हजार…

राष्ट्रवादी पुन्हा, वारे परिवर्तनाचे, ध्यास प्रगतीचा, या टॅगलाईनखाली राष्ट्रवादीच्या दौर्‍याची सुरुवात…

3 वर्षे ago

नंदुरबार: विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शनिवारी संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आजपासून (रविवार दिनांक २६…

वरुडेत बकरे चारण्याच्या वादातून मेंढपाळांना मारहाण

3 वर्षे ago

शिक्रापूर (शेरखान शेख): वरुडे (ता. शिरुर) येथे शेतात बकरे चारण्यातून झालेल्या वादातून मेंढपाळ मायलेकांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने…

शिक्रापुरात अपघातानंतर दुचाकी घेऊन कार चालक फरार

3 वर्षे ago

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे कार व दुचाकी चा किरकोळ अपघात झाल्यानंतर कार चालक अपघातातील दुचाकी घेऊन फरार…

धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळांमध्ये मोफत प्रवेश

3 वर्षे ago

शिक्रापूर (शेरखान शेख): धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना पुणे जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये मोफत शिक्षण देण्यासाठी पुणे जिल्ह्यातून तीन शाळांची…

कवठे येमाईत प्रवेश परीक्षा तसेच विविध स्पर्धा परीक्षांचे होणार मार्गदर्शन

3 वर्षे ago

शिरुर (अरुणकुमार मोटे): ग्रामीण भागातील मुलांना NEET, JEE, MHT-CET इ. परीक्षांची तयारी करण्यासाठी शहरात जावे लागते. शहरात राहण्याचा तसेच परीक्षांच्या…

शिरुर तालुक्यातील त्या अपघातातील आमदाबादच्या आणखी एकाचा मृत्यू…

3 वर्षे ago

शिरुर (अरुणकुमार मोटे): गुढीपाडव्याच्या दिवशी देवदर्शनाला गेलेल्या तरुणांच्या अपघातात जागीच 4 जण ठार झालेले असताना त्यातून सावरताना आमदाबादकरांना पुन्हा धक्का…

सरकार जनतेसाठी नव्हे तर मोजक्या लोकांसाठी काम करतय

3 वर्षे ago

मुंबई: सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पातील पंचामृतातील अमृताचा जनतेला कोणताही फायदा झाला नाही. सरकारने फक्त फसव्या घोषणा केल्या जनतेच्या पदरात प्रत्यक्षात…